शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मनपाकडे दीड कोटींची पाणीपट्टी

By admin | Updated: March 14, 2016 00:22 IST

नांदेड : राज्य शासनाच्या अनुदानातून आसना नदीच्या बंधाऱ्याजवळ पर्यायी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली़ या योजनेद्वारे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी मिळणार आहे़

नांदेड : राज्य शासनाच्या अनुदानातून आसना नदीच्या बंधाऱ्याजवळ पर्यायी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली़ या योजनेद्वारे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी मिळणार आहे़ तथापि पैनगंगा प्रकल्प विभाग या पाण्यासाठी दीड कोटींची मागणी महापालिकेला करीत आहे़ या पार्श्वभूमीवर महापौर शैलजा स्वामी यांनी सदरील पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे़ विष्णूपुरी जलाशयात अल्प प्रमाणात जलसाठा असल्याने शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी येणाऱ्या काळात अडचण निर्माण होणार आहे़ त्यासाठी आसना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ पर्यायी पाणीपुरवठ्याचे स्त्रोत निर्माण केले आहे़ ही योजना कार्यान्वित झाली असून उर्ध्व पैनगंगेच्या पाण्यावरच ही योजना अवलंबून आहे़ उर्ध्व पैनगंगेचे आरक्षित पाणी टप्याटप्प्याने नांदेडला मिळणार आहे़ मात्र त्यासाठी १ कोटी ५१ लाख रूपये मोजावे लागणार आहेत़ मनपाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने दीड कोटींची पाणीपट्टी भरणे अशक्य असल्याचे महापौर स्वामी यांनी पालकमंत्री रावते यांच्या निदर्शनास आणले़ ही रक्कम माफ करण्याचे साकडे महापौरांनी पालकमंत्र्यांकडे घातले़ (प्रतिनिधी)