शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

वर्षाकाठी महावितरणला कोट्यवधीचा चूना

By admin | Updated: January 21, 2015 01:09 IST

बीड : महावितरण थकबाकीच्या भोवऱ्यात असतानाच ट्रान्सफर्मरच्या दुरुस्तीे व खराबीमध्ये वाढच होत आहे. गतवर्षापासून बीड मंडळातील दोन हजारांवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला आहे.

बीड : महावितरण थकबाकीच्या भोवऱ्यात असतानाच ट्रान्सफर्मरच्या दुरुस्तीे व खराबीमध्ये वाढच होत आहे. गतवर्षापासून बीड मंडळातील दोन हजारांवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला आहे. तर अधिकच्या काळाचा वापर झाल्याने ५५० ट्रान्सफार्मर जळून खाक झाले आहेत. त्यामुळ दुरूस्ती आणि नवीन ट्रान्सफार्मरवर महावितरणला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत.दरवर्षी रबी हंगामातील पिके पाण्याला आल्यास ट्रान्सफार्मरवर अतिरिक्त भार येत असतो. या काळात शेतीपंप ग्राहक अनधिकृतपणे अतिरिक्त विद्युत पंपाचा वापर करतात. परिणामी ट्रान्सफार्मर अतिरिक्त भार येऊन त्यामध्ये बिघाड होतो.वीजग्राहकांची मानसिकता नसल्याने दिवसेंदिवस थकबाकीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे नवीन ट्रान्सफार्मर व त्याच्या दुरूस्तीसाठीचा खर्च महावितरणला करावा लागत आहे. परिमंडळातील उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांपेक्षा बीड जिल्ह्यातील ट्रान्सफार्मर जळण्याची खराब होण्याचे अधिक प्रमाण आहे. बीड मंडळातील आष्टी, पाटोदा, गेवराई आदी तालुक्यांत ट्रान्सफर्मर अधिक खराब होतात. यंदाच्या हंगामात ५० केव्ही चे १२, ६३ केव्ही चे १०८०, १०० केव्हीचे ७८२ तर २०० केव्हीच्या ६३ ट्रान्सफर्मरची दुरूस्ती करण्यात आली आहे. सर्वाधिक ६३ केव्हीच्या १०८० ट्रान्सफर्मरची दुरूस्ती करण्यात आली असून प्रत्येकी १८००० रुपयांचा खर्च महावितरण कंपनीला करावा लागला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ६३ केव्हीच्या ट्रान्सफार्मरचा वापर केला जात असल्याने खराबीचे प्रमाणही याच ट्रान्सफार्मरचे अधिक आहे. (प्रतिनिधी)