शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

महावितरणने घेतला ताबा

By admin | Updated: November 16, 2014 00:38 IST

औरंगाबाद : जीटीएलने महावितरणची ३९३ कोटींची थकबाकी न भरल्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस कंपनीला देण्यात आली होती.

औरंगाबाद : जीटीएलने महावितरणची ३९३ कोटींची थकबाकी न भरल्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस कंपनीला देण्यात आली होती. शहरातील वीजपुरवठा १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतरित करण्यात येणार होता; पण शहरातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून विस्कळीत झाल्यामुळे शनिवारी जीटीएलने वीजपुरवठ्याचे हस्तांतरण महावितरणकडे केले. आता शहरात वीजपुरवठा महावितरण करणार आहे.२०११ मध्ये महावितरणने शहरातील वीजपुरवठा जीटीएलकडे हस्तांतरित केला होता. शहरातील ग्राहक जीटीएलच्या मनमानी कारभाराला कंटाळले होते. जीटीएलच्या तक्रारीबरोबर थकबाकीही वाढली होती. कंपनीने महावितरणचे वीज बिलाचे पैसे थकविल्यामुळे जीटीएलला १० नोव्हेंबर रोजी कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी कंपनीकडून अधिकृतपणे हस्तांतरण करण्यात आले. हस्तांतरणाच्या करारावर महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे आणि जीटीएलचे स्थानिक प्रमुख जगदीश चेलारमाणी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. शहरातील वीजपुरवठ्यासाठी जवळपास २५० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.