शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

मानधन हडप करण्यात महाआॅनलाईनने केला ‘संग्राम’

By admin | Updated: May 28, 2014 00:20 IST

सिद्धेश्वर मुंडे , नंदागौळ केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने देशातील ग्रामपंचायती ‘हायटेक’ बनवून भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी पंचायतराज मिशन मोड प्रोजेक्टची सुरुवात केली आहे.

सिद्धेश्वर मुंडे , नंदागौळ केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने देशातील ग्रामपंचायती ‘हायटेक’ बनवून भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी पंचायतराज मिशन मोड प्रोजेक्टची सुरुवात एप्रिल २०११ पासून राज्यांच्या मदतीने केली आहे. ग्रामपंचायती हायटेक झाल्या असल्या तरी याचे काम करणार्‍या तरुणांना मात्र अर्धेच मानधन देऊन हडप करण्याचा संग्राम संबंधित विभागाने मांडल्याचा आरोप संगणक चालकांकडून केला जात आहे. ३० एप्रिल २०११ रोजी सर्वत्र संगणकीय ग्रामीण महाराष्टÑ (संग्राम) हा प्रकल्प हाती घेतला. या परिपत्रकानुसार सुमारे २७ हजार ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडल्याचे व आॅनलाईन कारभार करण्याचे ठरविण्यात आले. सर्वच ग्रामपंचायतींना संगणक, प्रिंटर या साहित्यासह एक संगणक परिचालक पुरविण्याचे काम ‘महाआॅनलाईन’ या कंपनीला दिले. परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याला संगणक चालकाला ८ हजार रुपये मानधन देण्याचे नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ३ ते ४ हजार रुपये देऊन अर्धी पगार हडपण्याचे काम या महाआॅनलाईन कंपनीने सुरु केल्याचा आरोप संगणक चालक अरुण शिंदेसह इतरांनी केला. महाआॅनलाईनच्या या गलथान कारभारामुळे संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)