शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एक नजर लसीकरणावर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:02 IST

- ५७, ७७७ डोस बाकी औरंगाबाद : औरंगाबादेत १६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात लसीकरण सुरू झाले. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्याचे ...

- ५७, ७७७ डोस बाकी

औरंगाबाद : औरंगाबादेत १६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात लसीकरण सुरू झाले. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्याचे लसीकरण झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्यात फ्रंटलाइन, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील लोकसंख्या ३८ लाखांवर आहे. त्या तुलनेत प्राप्त होणाऱ्या लसींचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी, वेळाेवेळी लसीकरणात अडथळा निर्माण झाला. त्यातही १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण थांबविण्याची नामुष्कीही ओढवली. या सगळ्यात जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ११.९७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे ३८ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी किती वर्षे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-------

आतापर्यंत झालेले लसीकरण...

आरोग्य कर्मचारी

- पहिला डोस- ३९, ८५९

- दुसरा डोस-२१,६५०

- लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-४,१४१

-----

फ्रंटलाइन वर्कर्स

-पहिला डोस-६५,२७३

-दुसरा डोस-२३,८६०

-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-७२७

-----

ज्येष्ठ नागरिक

-पहिला डोस-१,४७,४६१

-दुसरा डोस-४२,०९७

-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-४२,५३९

------

४५ ते ५९ वयोगट

-पहिला डोस- १,८९,४२७

-दुसरा डोस- ४१,७७५

-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-१,१०,५७३

------

१८ ते ४४ वयोगट

-पहिला डोस- १२,९३१

-दुसरा डोस-०

-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-३१,८७,०६९

-------

जिल्ह्याला मिळालेला लसींचा साठा

-कोविशिल्ड-५,९२,३००

-काेव्हॅक्सिन-४९,८१०

----

आतापर्यंत झालेले लसीकरण....

कोविशिल्ड

पहिला डोस-४,३३,६३७

दुसरा डोस-१,१८,३८४

--

कोव्हॅॅक्सिन

पहिला डोस-२१,३१४

दुसरा डोस-१०,९९८

-------

०.६ टक्के डोस वाया

- प्राप्त होणाऱ्या लसींच्या डोसमध्ये १० टक्के डोस हे वेस्टेज पकडण्यात येते. औरंगाबादेत लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रारंभी ५ टक्के लस वाया जाण्याचे प्रमाण होते.

- एक व्हायल काढल्यानंतर ४ तासांच्या आत ती वापरणे आवश्यक असते. त्यासाठी किमान १० लाभार्थी असणे आवश्यक असते. अन्यथा त्या वेळेनंतर डोस वाया जातो.

- साधारण ५ टक्के डोस वाया जाणे अपेक्षित असते; परंतु आपल्याकडे एक टक्क्यापेक्षा कमी म्हणजे ०.६ टक्के डोस वाया जाण्याचे प्रमाण असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले.