शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

जीवनदायीचा लाभ मिळेना

By admin | Updated: August 27, 2014 01:35 IST

अकोला नि : परिसरातील रुग्णांना जीवदायी योजनेचा लाभ मिळत नसल्याने रुग्णांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आघाडी सराकरने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली,

अकोला नि : परिसरातील रुग्णांना जीवदायी योजनेचा लाभ मिळत नसल्याने रुग्णांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.आघाडी सराकरने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली, परंतु या योजनेची अद्यापही म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याने गरजू व्यक्ती या योजनेपासून वंचित राहत आहेत. अनेकांना जादा पैसे मोजून खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. जीवनदायी योजनेचे कार्ड अनेक गरजूंना मिळाले असले पण त्या कार्डावर मोठया शस्त्रक्रिया होत नाहीत. सोनाग्राफी, सिटीस्कॅन, अशा महागड्या तपासण्या या कार्डावर होत नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णांची परिस्थिती व हाल लक्षा१ घेता या योजनेत काही बदल करून सर्वसामान्य आजारासाठी सुध्दा या कार्डाचा उपयोग व्हावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.जीवनदायी कार्ड फक्त कर्करोगासाख्या दुर्धर आजारासाठी कामी येते. या कार्डावर सर्वच आजारांसाठी मोफत उपचार करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहेत. या कार्डाचा कोणकोणत्या आजारासाठी उपयोग होतो. कोणत्या दवाखान्यात आपले उपचार होतील, याबद्दल ग्रामीण भागात अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे जीवनदायी योजनेबद्दल शासनाने पुन्हा नव्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, आणि सर्वसामान्याच्या हितासाठी काही बदल करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. (वार्ताहर)