शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दुसऱ्या दिवशीही हलक्या पावसाची हजेरी

By admin | Updated: November 22, 2015 23:43 IST

राजेश खराडे, बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील तूर, कापसावर होत असल्याचे दिसून येत आहे.

राजेश खराडे, बीडजिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील तूर, कापसावर होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय रबीतील हरभरा, गव्हालाही धोका निर्माण झाला आहे.कापसाच्या बोंड्याची वाढ खुंटलीअद्यापपर्यंत कापसाची एकच वेचणी झाली आहे. अधिकच्या उत्पादनाच्या हेतूने जवळपास ४ लाख हेक्टरावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. ढगाळ वातावरणामुळे शेंद्र बोंडाईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फुलांचे बोंड्यातच रुंपातर होत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.हरभऱ्याला घाटआळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेंगा पोखरल्या जात आहेत.कांद्याचाही वांदाकांद्याचे १० हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असतानाही सुमारे १२ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. ढगाळ वातावरण व धुकीमुळे करप्याची लागण होत आहे. त्यामुळे कांद्याचाही वांदा होण्याची शक्यता आहे.थंडीला सुरूवात होताच जिल्ह्यात गारपिटीचा धोका निर्माण झाला आहे. आष्टी, गेवराई, पाटोदा या तालुक्यात शनिवारी तुरळक पाऊसही झाला.४रविवारी दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असे चित्र पहावयास मिळाले. जिल्ह्यातील गढी, कोळगाव, चौसाळा, दादेगाव, केतुरा आदी भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.४हलक्या सरींमुळे वातावरणात बदल झाला आहे. ऐन थंडीत पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.