शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दुसऱ्या दिवशीही हलक्या पावसाची हजेरी

By admin | Updated: November 22, 2015 23:43 IST

राजेश खराडे, बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील तूर, कापसावर होत असल्याचे दिसून येत आहे.

राजेश खराडे, बीडजिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील तूर, कापसावर होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय रबीतील हरभरा, गव्हालाही धोका निर्माण झाला आहे.कापसाच्या बोंड्याची वाढ खुंटलीअद्यापपर्यंत कापसाची एकच वेचणी झाली आहे. अधिकच्या उत्पादनाच्या हेतूने जवळपास ४ लाख हेक्टरावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. ढगाळ वातावरणामुळे शेंद्र बोंडाईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फुलांचे बोंड्यातच रुंपातर होत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.हरभऱ्याला घाटआळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेंगा पोखरल्या जात आहेत.कांद्याचाही वांदाकांद्याचे १० हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असतानाही सुमारे १२ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. ढगाळ वातावरण व धुकीमुळे करप्याची लागण होत आहे. त्यामुळे कांद्याचाही वांदा होण्याची शक्यता आहे.थंडीला सुरूवात होताच जिल्ह्यात गारपिटीचा धोका निर्माण झाला आहे. आष्टी, गेवराई, पाटोदा या तालुक्यात शनिवारी तुरळक पाऊसही झाला.४रविवारी दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असे चित्र पहावयास मिळाले. जिल्ह्यातील गढी, कोळगाव, चौसाळा, दादेगाव, केतुरा आदी भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.४हलक्या सरींमुळे वातावरणात बदल झाला आहे. ऐन थंडीत पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.