शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला कृत्रिम पावसाची गरज

By admin | Updated: July 14, 2016 01:10 IST

गतवर्षी मराठवाड्यात कमी पाऊस झाला़ यंदा मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस आहे़ गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वत्र पाऊस झाला़

गतवर्षी मराठवाड्यात कमी पाऊस झाला़ यंदा मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस आहे़ गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वत्र पाऊस झाला़ परंतू, लातूर जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली़ बालाघाटचा पठार असलेल्या भागात वरूणराजा रूसलेला आहे़ शासनाने तरी लातूर जिल्ह्याकडे पाहून कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे़ आकाशात ढग थांबलेले आहेत़ ते पुढे सरकण्याआधीच जर फ्लोराईडचा मारा करून कृत्रिम पाऊस पाडला तर लातूरकरांना दिलासा मिळेल, अशा प्रतिक्रिया लातूरकरांनी व्यक्त केल्या आहेत़ लातूर शहरात सध्याही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे़ तुटपुंज्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत़ परंतू, असाच पाऊस राहिला तर पेरलेले पीक हाती लागेल की नाही, याची चिंता आहे़ तीन वर्षांपासून लातूरकरांचे पाण्यासाठी हाल आहेत़ त्यामुळे शासनाने लातूर जिल्ह्यापुरता कृत्रिम पावसाचा प्रयोग हाती घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे़ ४लातूर जिल्ह्यात ढग झाकाळून येतात़ मोठा पाऊस येईल, असे वाटत असतानाच ढग निघून जातात़ यामुळे शेतकरी व लातूर जिल्ह्यातील जनता चिंताग्रस्त आहे़ मराठवाड्यात कायमस्वरूपी कृत्रिम पावसाची यंत्रणा उभा केली पाहिजे़़ ज्यावेळी ढग दाटून येतील त्यावेळी फ्लोराईडचा मारा करून पाऊस पाडला पाहिजे़ शासनाने आता वाट न पाहता तत्काळ हा प्रयोग मराठवाड्यात राबवावा़ त्यासाठी नूतन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेऊन मागणी करणार असल्याचे भाजपाचे सुधीर धुत्तेकर म्हणाले़वातावरण आहे तोपर्यंत शासनाने कृत्रिम पावसाचा निर्णय घ्यायला हवा़ गतवर्षी कृत्रिम पावसाला पोषक असलेले वातावरण निघून गेल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्याचा फायदा झाला नाही़ त्यामुळे मागचा पूर्वानुभव लक्षात घेता आता शासनाने कृत्रिम पावसाची तयारी करावी़ जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल़ लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जर हा प्रयोग केला तर फायद्याचे होईल़ त्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेण्याची गरज आहे़ तहानलेल्या लातूरकरांसाठी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, असे मत अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी व्यक्त केले़बालाघाटच्या पठारात पाऊस कमी आहे़ तो नेहमीच कमी असतो़ कृत्रिम पाऊस पाडला तर थोडा फायदा होईल़ कारण आपल्याकडे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी नाही़ शिवाय, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढग स्थिरावले पाहिजेत़ ते जर पुढे सरकले तर त्याचा फायदा होत नाही़ सध्याचे वातावरण कृत्रिम पावसाला पोषक असल्याचे अभ्यासक प्रा़डॉ़ सुरेश फुले म्हणाले़ या वातावरणाचा उपयोग शासनाने करून घेतला पाहिजे़