शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात- लोणीकर

By admin | Updated: April 20, 2016 23:22 IST

जालना : परतूर येथे होणाऱ्या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात ५५१ जोडपी विवाह बद्ध होणार होते. मात्र, काही त्रुटींमुळे यातील ९० जोडप्यांची नावे कमी करण्यात आलेली आहेत

जालना : परतूर येथे होणाऱ्या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात ५५१ जोडपी विवाह बद्ध होणार होते. मात्र, काही त्रुटींमुळे यातील ९० जोडप्यांची नावे कमी करण्यात आलेली आहेत. या विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी पत्र परिषदेत दिली.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, सद्यस्थितीत मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना व दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याच्या दृष्टिने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. संपूर्ण मराठवाड्यात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत. त्यानुसार परतूर येथे २४ एप्रिल रोजी सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा होत आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मंडप असेल. तसेच औरंगाबाद येऊन फिरते शौचालय आणण्यात येणार आहे. वऱ्हाडींसाठी २० टँकर्स व ३ लाख पाणी पाऊच पुरविले जाईल.तसेच १०० स्वच्छता रक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच ५ रुग्णवाहिका आणि ५० डॉक्टरांचे पथक कार्यरत राहतील. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदी ७० ठिकाणी मंडप उभारले जाणार आहेत. (प्रतिनिधी)