शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

कृषी विभागात लाखो रुपयांचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:22 IST

राज्याच्या कृषी विभागाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्याच्या कृषी विभागाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक आणि कृषी अधीक्षक यांच्या बनावट सह्या करून हा घोटाळा करण्यात आला. ६६ लाख १९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी वरिष्ठ लिपिक तथा रोखापालास मंगळवारी रात्री एका रुग्णालयातून अटक केली. दरम्यान आरोपीला १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घोटाळ्यात कृषी विभागातील व बँकेतील वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.सुनील गहेनाजी जाधव (सुरेवाडी) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश टाक म्हणाले की, शासनाकडून शेतकºयांसाठी विविध योजना कृषी अधीक्षक कार्यालय आणि प्रकल्प संचालक आत्मा या दोन कार्यालयांमार्फत राबविण्यात येतात. शहानूरवाडी रोडवर ही दोन्ही कार्यालये आहेत. जून २०१२ ते जून २०१७ या कालावधीत आरोपी जाधव हा लेखापाल, लिपिकपदी कार्यरत होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये आरोपीची बदली झाली. त्याच्या जागेवर रुजू झालेले वरिष्ठ लिपिक के.जी. पाटील यांनी वारंवार मागणी करूनही आरोपीने त्यांना दोन बँक अकाऊं टची माहिती, पासबुक, कॅशबुक, चेकबुक, व्हाऊचर फाइल दिली नाही. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी बँकेकडून दोन्ही खात्याच्या स्टेटमेंटची माहिती घेतली. बँकेकडून मिळालेल्या स्टेटमेंटमध्ये आरोपीने एका खात्यात बेकायदेशीर दहा लाख रुपये जमा केल्याचे आढळले. ही रक्कम कशाची आहे, याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण त्याने कार्यालय प्रमुखांकडे दिले नाही. त्यांनी ही बाब नव्याने रुजू झालेले प्रकल्प संचालक आणि कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना कळविली. २००८-९ पासून ते कालपर्यंत झालेल्या खर्चाचे लेखा परीक्षण करण्यासाठी एक पथक पाठविले. पासबुकवरील नोंदी पाहून जाधवने दोन्ही वेगवेगळ्या खात्यात ६६ लाख १९ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार रेणापूरकर यांनी मंगळवारी रात्री नोंदविली.