शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

खरिपाची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक !

By admin | Updated: January 8, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : खरीप हंगामाची पैसेवारी जिल्हा प्रशासनाने नुतीच जाही केली आहे.

उस्मानाबाद : खरीप हंगामाची पैसेवारी जिल्हा प्रशासनाने नुतीच जाही केली आहे. त्यानुसार जिल्हभारातील सर्व ७३७ गावांची पैसेवारी पन्नास टक्क्यांवर असल्याचे समोर आले आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातील बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर काहीकाळ ओढ दिली. परंतु, शेवटच्या टप्प्यात जिल्हाभरात धो..धो पाऊस झाला. तब्बल तीन ते चार वर्षांनंतर यंदा पावसाने सरासरी ओलांडली. अनेक गावांमध्ये खरीप पिकांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले. जिल्हभरातील बहुतांश प्रकल्प शंभर टक्के भरले. अधिकच्या पर्जन्यमानाचाच पिरणाम म्हणून खरीप हंगामाची पैसेवारीचे प्रमाण पन्नास पैसेपेक्षा अधिक आले आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरूवातील प्राथमिक स्वरूपात पैसेवारी जाहीर केली होती. त्यानंतर डिसेंबरअखेर अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील १२८ गावांची सरासरी पैसेवारी ५३ एवढी जाहीर झाली आहे.त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील १२३ गावांची ५४, उमरगा तालुक्यातील ९४ गावांची सर्वाधिक ५७ पैसे, लोहारा तालुक्यातील ४७ गावांची ५४ पैसे, भूम तालुक्यातील ९६ गावांची ५२ पैसे, परंडा तालुक्यातील ९६ गावांची ५४ पैसे, कळंब तालुक्यातील ९७ गावांची ५३ पैसे आणि वाशी तालुक्यातील ५४ गावांची पैसेवारी ५३ पैसे एवढी जाहीर करण्यात आली आहे. सदरील पैसेवारी ही अंतीम आहे. दरम्यान, पैसेवारी पन्नास पैशापेक्षा अधिक असल्याने एकाही गावाला यंदा विशेष सवलती मिळणार नाहीत.