शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील खरीप हंगामाची परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:20 IST

मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारले असून, सध्याची पीक परिस्थिती पावसाळा सुरू असतानाही गंभीर वळणावर आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारले असून, सध्याची पीक परिस्थिती पावसाळा सुरू असतानाही गंभीर वळणावर आलेली आहे. मराठवाड्यात एकूण अंदाजे ४४ लाख हेक्टर खरीप क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.विभागाची पावसाची सरासरी ७७९ मि. मी. इतकी आहे. सध्या ३२ टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला आहे. २०१५ ते जून २०१६ या काळात केंद्र व राज्य शासनाचे ४ मराठवाडा दौरे झाले होते. मराठवाड्यातील ८ हजार ५२२ गावांतील परिस्थिती तेव्हाही नाजूक होती आणि आता पुन्हा नाजूक होण्याची चिन्हे दिसत आहेत. अद्याप केंद्र व राज्य शासनाने मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला नाही. पुढच्या महिन्यात याप्रकरणी सुरुवात होईल, असा अंदाज आहे.वर्ष २०१५-१६ मध्ये ८ हजार ५२२ गावांत खरीप हंगाम गेल्यानंतर शासनाला मदतीची तरतूद करावी लागली. त्या हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे ४० लाख ५३ हजार ८९८ हेक्टरवर झालेली पेरणी वाया गेली. एक ते दीड हजार कोटी रुपयांची शेतकºयांच्या गुंतवणुकीवर दुष्काळाची कुºहाड कोसळली. परिणामी शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. १ लाख १५ हजार ९१९ हेक्टर क्षेत्राखालील फळबागांचे नुकसान झाले. प्रशासनाने १५ सप्टेंबर २०१५ रोजी खरिपाची हंगामी पैसेवारी जाहीर केली होती. त्यात विभागातील ८ हजार ५२२ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली. खरीप हंगाम ५ हजार ६८४ गावांत तर रब्बी हंगाम २ हजार ८३८ गावांत ग्राह्य धरण्यात आला होता. यंदा विभागात आजपर्यंत ३२ टक्के पाऊस झाला आहे. २०१५-१६ मध्ये सुमारे २१०० कोटी रुपयांपर्यंतची तरतूद खरीप हंगामासाठी करण्यात आली होती. तशीच परिस्थिती यावर्षी निर्माण होण्याची शक्यता आहे.