शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मराठवाड्यातील खरीप हंगामाची परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:20 IST

मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारले असून, सध्याची पीक परिस्थिती पावसाळा सुरू असतानाही गंभीर वळणावर आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारले असून, सध्याची पीक परिस्थिती पावसाळा सुरू असतानाही गंभीर वळणावर आलेली आहे. मराठवाड्यात एकूण अंदाजे ४४ लाख हेक्टर खरीप क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.विभागाची पावसाची सरासरी ७७९ मि. मी. इतकी आहे. सध्या ३२ टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला आहे. २०१५ ते जून २०१६ या काळात केंद्र व राज्य शासनाचे ४ मराठवाडा दौरे झाले होते. मराठवाड्यातील ८ हजार ५२२ गावांतील परिस्थिती तेव्हाही नाजूक होती आणि आता पुन्हा नाजूक होण्याची चिन्हे दिसत आहेत. अद्याप केंद्र व राज्य शासनाने मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला नाही. पुढच्या महिन्यात याप्रकरणी सुरुवात होईल, असा अंदाज आहे.वर्ष २०१५-१६ मध्ये ८ हजार ५२२ गावांत खरीप हंगाम गेल्यानंतर शासनाला मदतीची तरतूद करावी लागली. त्या हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे ४० लाख ५३ हजार ८९८ हेक्टरवर झालेली पेरणी वाया गेली. एक ते दीड हजार कोटी रुपयांची शेतकºयांच्या गुंतवणुकीवर दुष्काळाची कुºहाड कोसळली. परिणामी शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. १ लाख १५ हजार ९१९ हेक्टर क्षेत्राखालील फळबागांचे नुकसान झाले. प्रशासनाने १५ सप्टेंबर २०१५ रोजी खरिपाची हंगामी पैसेवारी जाहीर केली होती. त्यात विभागातील ८ हजार ५२२ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली. खरीप हंगाम ५ हजार ६८४ गावांत तर रब्बी हंगाम २ हजार ८३८ गावांत ग्राह्य धरण्यात आला होता. यंदा विभागात आजपर्यंत ३२ टक्के पाऊस झाला आहे. २०१५-१६ मध्ये सुमारे २१०० कोटी रुपयांपर्यंतची तरतूद खरीप हंगामासाठी करण्यात आली होती. तशीच परिस्थिती यावर्षी निर्माण होण्याची शक्यता आहे.