शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

काळवटी धरणाची उंची वाढणार

By admin | Updated: July 15, 2016 01:03 IST

अंबाजोगाई : शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली

अंबाजोगाई : शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती आ. संगीता ठोंबरे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे उपसचिव प्र. गो. मांदाडे, यांनी काही अटीच्या अधिन राहून मंगळवारी या तलावाची उंची वाढविणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे पत्रही काढले आहे. याबाबत आ. ठोंबरे म्हणाल्या की, २०१४ च्या हिवाळी अधिवशेनात आपण हा प्रश्न मांडला होता. त्यानंतर २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व मंत्रालयातील प्रधान सचिवांपर्यंत या प्रश्नाची गरज लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाच्या नवीन धोरणामुळे या प्रकल्पाची उंची वाढविता येणार नाही. या सबबीखाली अनेकवेळा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला तरीही आपली भूमिका कायम ठेवत पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे यांच्या सहकार्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक घेतली. त्यात अंबाजोगाईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज व आवश्यकता त्यांच्यासमोर मांडली. अटी व शर्तींवर प्रधान सचिवांनी धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. (वार्ताहर)