शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

गिरवलीत अडीच लाखांचा कडबा खाक

By admin | Updated: June 11, 2014 00:28 IST

ईट : भूम तालुक्यातील गिरवली येथे मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या सहा गंजी खाक झाल्या़

ईट : भूम तालुक्यातील गिरवली येथे मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या सहा गंजी खाक झाल्या़ या घटनेत शेतकऱ्यांचे तब्बल २ लाख, ४६ हजार रूपयांचे नुकसान झाले़मिळालेल्या माहितीनुसार, गिरवली येथील काही शेतकऱ्यांनी गावच्या शिवारातील शेतात पशुधनासाठी कडब्याच्या गंजी लावून ठेवल्या होत्या़ या यातील एका गंजीला मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली़ पाहता पाहता इतर पाच गंजींनाही आग लागली़ घटनेची माहिती तातडीने भूम पालिकेच्या अग्नीशमन दलाला देण्यात आली़ अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास अथक प्रयत्नातून आग अटोक्यात आणली़ मात्र, तोपर्यंत पूर्ण कडबा जळून खाक झाला होता़ यात रघूनाथ गणपती कुंभारकर यांचा २५०० कडबा, विलास गणपती कुंभारकर यांचा १८००, साहेबराव मारूती जाधव यांचा ३०००, तानाजी रघुनाथ कुंभारकर यांचा १५००, मारूती जाधव यांचा २००० तर लक्ष्मण मारूती जाधव यांचा १५०० कडबा जळून खाक झाला़ या घटनेचा तलाठी विकास देशपांडे यांनी पंचनामा केला. (वार्ताहर)