शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वर्षभरात साडेतीन हजार ग्राहकांना न्याय

By admin | Updated: March 15, 2016 01:06 IST

गजेंद्र देशमुख , जालना ग्राहकांची फसवूणक होऊ नये, झाल्यास त्यांना न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंच आहे. या ग्राहक मंचात स्थानिक सोबतच आॅनलाईन

गजेंद्र देशमुख , जालनाग्राहकांची फसवूणक होऊ नये, झाल्यास त्यांना न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंच आहे. या ग्राहक मंचात स्थानिक सोबतच आॅनलाईन खरेदी दरम्यान झालेल्या फसवुणकीबाबतही न्याय मिळतो. मंगळवारी होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकमंचच्या अध्यक्षा अ‍ॅड. नीलिमा संत यांनी विविध मुद्यांवर ग्राहक हितांची जाणीव करून दिली.दरवर्षी १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. व्यावसायिक व ग्राहक यांचे नाते खरेदीपुरतेच असल्याने सौहार्दपूर्ण असते. मात्र, उत्पादनात अथवा एखाद्या वस्तूत बिघाड आल्यास ग्राहक व व्यासायिकांत तणावपूर्ण संबंध बनतात. यातूनच कोर्ट कचेऱ्या होतात. काही ग्राहक ग्राहकमंचचा पर्याय निवडतात. ग्राहक मंच ग्राहकांचे हित व कर्तव्याची जाणिव करून देते. ग्राहक हिताला प्राधान्य देणारी ही संस्था असल्याचे संत यांनी सांगितले. गत वर्षभरात १३ विविध प्रकारांत मिळून ३ हजार ६३५ तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. पैकी ३ हजार ५५७ तक्रारींचे निराकरण करून ग्राहकांना न्याय देण्यात आला. गत दोन ते तीन वर्षांत आॅनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. याबरोबरच ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढत असल्याबाबत संत म्हणाल्या, आॅनलाईन खरेदी केली तरी ग्राहकांना ग्राहकमंचात दाद मागता येते. न्यायही मिळू शकतो. मात्र ग्राहकांकडे वस्तू खरेदी केल्याची परिपूर्ण माहिती, पावत्या, संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच इतर पुरावा घेऊन ग्राहकमंचात तक्रार केल्यास न्याय मिळण्यास निश्चित मदत मिळू शकते. आॅनलाईन खरेदी केली आता तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न ग्राहकांना पडत असतो. मात्र आॅनलाईन तक्रारीही ग्राहकमंचा निकाली निघू शकतात. संत यांनी सांगितले की, शक्यतो कॅश आॅन डिलेव्हरीच करावी, आलेले पार्सल कुरिअरमन समक्षच फोडावे.कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर तिची पक्की पावती ग्राहकांनी मागावी. तो त्यांचा हक्क आहे. मात्र कर जास्त लागतो म्हणून ग्राहक पक्की पावती मागण्याचे टाळतात. ४सोने असो अथवा एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पक्की पावती मागितल्यास त्याचा फायदा ग्राहकांनाच होत असल्याचे ग्राहक मंचच्या अध्यक्षा संत म्हणाल्या. ४त्याचबरोबर तुम्हाला लॉटरी लागली, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले. तुमचा एटीएम क्रमांक द्या आदी अफावांवर ग्राहकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. त्या पूर्ण फसव्या असतात.