शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

आजपासून धावणार जनशताब्दी

By admin | Updated: August 9, 2015 00:10 IST

जालना : व्यापारीपेठ व उद्योगनगरी असल्याने जालना रेल्वेस्थानकातून जनशताब्दी एक्स्प्रेस सोडावी या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटनांचा सतत पाठपुरावा सुरु होता.

जालना : व्यापारीपेठ व उद्योगनगरी असल्याने जालना रेल्वेस्थानकातून जनशताब्दी एक्स्प्रेस सोडावी या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटनांचा सतत पाठपुरावा सुरु होता. अखेर चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर यश आले असून रविवारी सकाळी ४.४५ मिनिटांनी जालना स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दीला हिरवी झेंडी दाखविला जाणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबाद येथून सुरु झाली त्या दिवशीपासूनच ही सेवा जालना येथून सुरु करावी, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीसोबतच अनेक प्रवाशांनी केली होती. रेल्वेमंत्र्यांपासून ते दक्षिण व मध्य रेल्वेच्या विविध अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. मात्र रेल्वेनेही निवेदनांची दखल घेतली नाही. जनरेट्यापुढे दक्षिण-मध्य रेल्वेने तीन ते चार महिन्यांपूर्वी रेल्वे सुुरु करण्याचे संकेत दिले. अन् प्रवासी संघटनांचा जीव भांड्यात पडला. काही दिवसांत ट्रॅकसह इतर सर्व सुविधा येथे पूर्ण करण्यात आल्या.रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी म्हणाले, चार वर्षांपासून आमचा संघर्ष सुरु होता. आज याला यश आले आहे. जालना व्यापारी शहर असल्याने दररोज शेकडो व्यापारी मुंबई येथे जातात. परंतु सोयीची गाडी नसल्याने त्यांना रात्रीच्या गाड्यावर अवलंबून राहावे लागत. रेल्वे संघर्ष समितीने जनशताब्दी सेवा जालना येथून सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. ४रेल्वे मंत्र्यांपासून दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, नांदेड परिमंडळाचे व्यवस्थापक यांना वेळोवेळी गाडीची निकड सांगितली. हा विजय आमचा नसून सर्व प्रवाशांचा असल्याचे चौधरी म्हणाले. यासाठी संघटनेतील सुभाष देविदान, फेरोजअली मौलाना, अ‍ॅड. विनायक चिटणीस, मनोहर तलरेजा, शीतलप्रसाद पांडे, अशोक मिश्रा, प्रकाश जैन, शीतल तनपुरे, सुरेखा गायकवाड यांनीही भक्कम साथ दिल्याचे चौधरी यांनी सांगितले.४स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे साईनाथ चिन्नदोरे यांनी या रेल्वेसाठी संघर्ष केल्याचे सांगून प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ही रेल्वे सुरु झाली आहे. मुंबई येथे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. जनशताब्दी जालना स्थानकातून सोडण्यासाठी दक्षिण- मध्य रेल्वेची तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. जालना ते दादर फलक, चार्जिंग पॉइंट, पाण्याची व्यवस्था तसेच बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. शनिवारी दुपारी संपूर्ण ट्रॅकची तपासणी करण्यात आली. १४ डब्बे असणारजालना ते दादर हा प्रवास सात तासांत होणार आहे. जनशताब्दी रेल्वेस एकूण १४ डबे आहेत. या दोन वातानुकूलित तर १२ जनरल आहेत. रेल्वेचे आरक्षण पूर्ण झालेले आहे. जालना येथून पहिल्या दिवशी ७२ प्रवासी प्रवास करणार आहेत.