शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे योग्यच

By admin | Updated: March 19, 2016 00:43 IST

जालना : वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तो योग्य आहे

जालना : वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तो योग्य आहे. सदर विद्यार्थ्यांची योग्य पर्यायी व्यवस्थाही तितकीच महत्वाची असल्याचे मत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे संचालक मनोज देशमुख यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत वीसपेक्षा कमी संख्या असतील त्या बंद होणार आहेत. त्या अनुषंगाने देशमुख यांनी आपले विस्तृत मत व्यक्त करीत शिक्षकांपेक्षा विद्यार्थी गुणवत्ता महत्वाचे असल्याचे रोखठोक सांगितले. सर्वप्रथम जिल्ह्यात अशा शाळा किती आहेत, तेथे विद्यार्थी किती आहेत ते कसे प्रभावित होऊ शकतात याचा अभ्यास करण्याची गरज आहे. शाळा बंद केल्या तरी विद्यार्थ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था करलेच. अशा विद्यार्थ्यांसाठी जवळची शाळा कोणती, त्या शाळेपर्यंत मानव विकासच्या बसेसची व्यवस्था करणे, अथवा काही सामूहिक व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटू शकतो. ५ विद्यार्थ्यांसाठी शासन ६० ते ७० हजार रूपये खर्च करते. तेही योग्य नाही. उलट त्या शाळा बंद करण्यास हारकत नाही. शिवाय ५ ते ६ विद्यार्थी जास्त संख्या असलेल्या शाळेत गेल्यास त्यांचा शैक्षणिक विकास गतीने होऊ शकतो. तेथे सुविधा असतात. विषयाला शिक्षक असतात. गटांतून विद्यार्थी पुढे जातात. अंबड अथवा इतर ठिकाणांहून विद्यार्थी जालना शहारातील शाळांमध्ये येतात. त्यांचा काही प्रश्न नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था व्हावी. (प्रतिनिधी)