शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

‘तो’ शासनादेश विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक

By admin | Updated: November 22, 2015 23:42 IST

बीड : अनुसूचित जाती- जमाती निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अप्रशिक्षित शिक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

बीड : अनुसूचित जाती- जमाती निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अप्रशिक्षित शिक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने २०१० मध्ये अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे हित जपणारा आदेश काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा घाट घातला आहे. हा शासनादेश मागे घ्यावा अशी मागणी रविवारी मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केली.केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत अनुसूचित जाती- जमातीतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक- माध्यमिक आश्रमशाळा जागोजागी उभारण्यात आल्या आहेत. २६ जुलै २०१० मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने आश्रमशाळांमध्ये नियुक्तीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी पाच वर्ष मुदत दिली. शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याच्या अटीवर सेवा ग्राह्य धरण्याचे आदेशात नमूद होते. या निर्णयामुळे काही संस्थांचालकांनी सर्रास अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांची भरती केली. यातून मोठी ‘उलाढाल’ही झाली. अनुसूचित विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी प्रशिक्षित व आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षकच असायला हवेत, अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केली आहे. हा निर्णय अनुसूचित जाती- जमाी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असून तो तात्काळ रद्द करुन त्यात सुधारणा करावी, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)