शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

आयएओ, निर्मलसाठी जि.प. सरसावली

By admin | Updated: September 20, 2014 00:04 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेकडून निर्मलग्राम अभियानासह आयएसओ व सीएससी उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवून प्रशासकीय गतिमानतेला चालना देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेकडून निर्मलग्राम अभियानासह आयएसओ व सीएससी उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवून प्रशासकीय गतिमानतेला चालना देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी उपक्रमनिहाय प्रत्येक तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.निर्मलग्राम गाव होण्यासाठी काही गावांत थोडक्या लोकांनी शौचालय बांधले नसल्याने अडचण येत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील अशी दहा गावे निवडून त्यांना प्राधान्याने काम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी पाचही तालुक्यात प्रत्येकी दहा याप्रमाणे पन्नास ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी दिली.त्याचबरोबर वरीलप्रमाणेच प्रत्येक तालुक्यातील १0 ग्रामपंचायतींना आयसओ मिळण्यासाठी व सीएससी हा उपक्रम राबविण्यासाठी निवडले आहे. आयएसओसाठी अभिलेखे अद्ययावत ठेवण्यासह इतर सर्व बाबींकडे लक्ष दिले जाणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी शिबीर घेतले जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जेथे कनेक्टिव्हीची अडचण आहे, तेथे काय उपाययोजता येतील, याबाबतही विचारविमर्श सुरू असल्याचे जाधव म्हणाले. यातील ग्रामपंचायतींची निवड करताना या बाबींची पडताळणी अगोदरच करण्यात आली असली तरी भविष्यात कोणतीच अडचण न येण्यासाठी ही आखणी केली आहे. सीएससीचे काम संग्राम कक्षांतर्गत चालणार आहे. त्यातच नवे फायनान्सर इन्क्लुजर देण्याचे दीडशेचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)