शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शहरात ९, ‘ग्रामीण’मध्ये २४ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:05 IST

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या ३३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील ९ तर ग्रामीण भागातील २४ ...

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या ३३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील ९ तर ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ६३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा एकेरी संख्येत आल्याने दिलासा व्यक्त होत आहे. गेली काही दिवस ग्रामीण भागांत दररोज ५० पेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत होते. परंतु ग्रामीण भागात आढळणाऱ्या नव्या रुग्णांत शुक्रवारी घट झाली आणि रुग्णसंख्या ५० खाली आली. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार ३३४ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार २७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४ आणि ग्रामीण भागातील ५५ अशा ६९ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना हर्सूल येथील ६० वर्षीय पुरुष, तलवाडा, वैजापूर येथील ८५ वर्षीय महिला, वाकळा, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, शिरसमाळ येथील २८ पुरुष, इमामपूरवाडी, पैठण येथील ३६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

मोतीलालनगर १, इंदिरानगर १ यासह शहरातील विविध भागांत ७ रुग्ण आढळले.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १, एमआयडीसी वाळूज १, दरकवाडी १, फुलंब्री १, पैठण १, केऱ्हाळा, केळगाव, सिल्लोड १ यासह विविध गावांमध्ये १८ रुग्ण आढळले.