शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

शहरात ९, ‘ग्रामीण’मध्ये २४ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:05 IST

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या ३३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील ९ तर ग्रामीण भागातील २४ ...

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या ३३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील ९ तर ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ६३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा एकेरी संख्येत आल्याने दिलासा व्यक्त होत आहे. गेली काही दिवस ग्रामीण भागांत दररोज ५० पेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत होते. परंतु ग्रामीण भागात आढळणाऱ्या नव्या रुग्णांत शुक्रवारी घट झाली आणि रुग्णसंख्या ५० खाली आली. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार ३३४ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार २७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४ आणि ग्रामीण भागातील ५५ अशा ६९ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना हर्सूल येथील ६० वर्षीय पुरुष, तलवाडा, वैजापूर येथील ८५ वर्षीय महिला, वाकळा, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, शिरसमाळ येथील २८ पुरुष, इमामपूरवाडी, पैठण येथील ३६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

मोतीलालनगर १, इंदिरानगर १ यासह शहरातील विविध भागांत ७ रुग्ण आढळले.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १, एमआयडीसी वाळूज १, दरकवाडी १, फुलंब्री १, पैठण १, केऱ्हाळा, केळगाव, सिल्लोड १ यासह विविध गावांमध्ये १८ रुग्ण आढळले.