शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्ह्यात ३० कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुक्त आणि नवीन रुग्णांची संख्या सारखीच राहिली. दिवसभरात ३० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ३० ...

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुक्त आणि नवीन रुग्णांची संख्या सारखीच राहिली. दिवसभरात ३० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ३० जण कोरोनामुक्त झाले, तसेच उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ९५४ झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ६०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३० रुग्णांत मनपा हद्दीतील २१, ग्रामीण भागातील ९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २१ आणि ग्रामीण भागातील ९, अशा एकूण ३० रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. रामनगर येथील ७२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

कैलासनगर १, सातारा परिसर १, प्रिया कॉलनी, पडेगाव १, गारखेडा ४, सिद्धी कॉलनी १, उल्कानगरी १, एन सात, अयोध्यानगर १, पिसादेवी १, एसआरपीएफ कॅम्प १, विठ्ठलनगर, देवळाई १, अन्य ५, साक्षीनगरी १, एसबी कॉलनी १, वेदांतनगर १

ग्रामीण भागातील रुग्ण

पोखरी १, अन्य ८