शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:05 IST

औरंगाबाद : परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनावा. परिवर्तनवादी विचार समाजात रुजले पाहिजेत. पोषण झाले ...

औरंगाबाद : परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनावा. परिवर्तनवादी विचार समाजात रुजले पाहिजेत. पोषण झाले पाहिजे आणि ते समाज व्यवहारही झाले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत मिलिंद आवाड यांनी देवगिरी महाविद्यालयाच्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत केले.

या ऑनलाइन व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी पंडितराव हर्षे होते. ‘परिवर्तनवादी विचार व समाज व्यवहार’ असा आवाड यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी व्याख्यानमालेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी प्रास्ताविक करून आवाड यांचा परिचय करून दिला.

आवाड यांनी सांगितले की, भारतीय समाजात जातिव्यवस्था रुजलेली आहे आणि ती समाप्त करण्याचा प्रयत्न महामानवांनी केला. शाहू महाराजांनी आडनावे बदलून जातीय कलंकितपणा दूर करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्यांना नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून सन्मानित केले. परिवर्तनवादी धोरण अवलंबून मानखंडना दूर केली आणि समाजाचा व्यवहार बदलण्यास भाग पाडले. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः वेदना भोगल्या. सर्वच महामानवांनी मानवी व्यवहार आणि मानवतावादी दृष्टी आपल्या आयुष्यात जोपासली. यंदाच्या व्याख्यानमालेचे तिसावे वर्ष होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही व्याख्यानमला ऑनलाइन झाली. आवाड यांनी शनिवारी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले.