शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

सर्वसामान्यांची एसटी किती सुरक्षित ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST

* १० वर्षात विना अपघात बस चालविली म्हणून किती जणांचा सत्कार - १२ * १५ वर्षात विना अपघात बस ...

* १० वर्षात विना अपघात बस चालविली म्हणून किती जणांचा सत्कार - १२

* १५ वर्षात विना अपघात बस चालविली म्हणून किती जणांचा सत्कार - ४

औरंगाबाद : प्रवासासाठी आता बहुपर्याय निर्माण झाले आहेत; पण सर्वात सुरक्षित प्रवास आजही एसटीचाच मानला जातो. त्याचे कारणही तसेच आहे, जिल्ह्यात एसटीचे १२०० चालक आहेत. मागील वर्षात ४६ अपघात झाले असून, त्यातील २५ अपघात हे किरकोळ आहेत.

उल्लेखनीय, म्हणजे ६९ वाहनचालक असे आहेत की, त्यांनी मागील ५ ते ३० वर्षात विना अपघात बस चालविली आहे.

सध्या रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळालाच आजही प्रवासी प्राधान्य देतात. कारण, एसटी महामंडळात प्रशिक्षण दिल्यानंतरच प्रवाश्यांसह बस चालविण्याची परवानगी दिली जाते. एसटी महामंडळाकडे जिल्ह्यात १२०० चालक आहेत. त्यापैकी ३० वर्ष विना अपघात बस चालविणारे ७ चालक आहेत. एकही अपघात न करता २५ वर्ष बस चालविणारे १७ चालक, २० वर्ष विना अपघात बस चालविणारे ४ चालक, १५ वर्ष विना अपघात बस चालविणारे ४ तर १२ चालक असे आहेत की, त्यांनी मागील १० वर्षात त्यांच्या हातून एकही अपघात झाला नाही. १४ वाहनचालकांनी मागील ५ वर्षात विना अपघात बस चालवत प्रवाशांना सुरक्षित व सुखरूप प्रवासाचा आनंद दिला आहे.

चौकट

७० ला स्पीड लॉक

एसटी बसला तशी ७० कि.मी चालविण्याची मर्यादा आहे. मीटर ७०च्या स्पीडला लॉक करून ठेवले आहे. त्यापेक्षा अधिक वेगाने चालकांना बस चालविता येत नाही. तरी अपघात होतात, एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जे अपघात होतात, त्यात किरकोळ अपघाताचे जास्त प्रमाण असते. जे अपघात घडतात त्यात सायंकाळच्या गर्दीच्या वेळी जास्त अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात दुचाकीस्वाराच्या चुकीने अपघात जास्त घडतात. कारण, दुचाकी चुकीच्या दिशेने चालविणे, अचानक ब्रेक लावल्यानंतर पाठीमागील वाहन येऊन धडकने या प्रकारचे अपघात जास्त होतात.

(जोड )