शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीसाठी आणखी किती विलंब होणार?

By admin | Updated: November 9, 2016 01:36 IST

औरंगाबाद : अ‍ॅड. सय्यद अक्रम यांच्या जागी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले नामदेव पवार यांच्याकडून कार्यकारिणी गठीत करण्यास किती विलंब होणार आहे,

औरंगाबाद : अ‍ॅड. सय्यद अक्रम यांच्या जागी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले नामदेव पवार यांच्याकडून कार्यकारिणी गठीत करण्यास किती विलंब होणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. काल गांधी भवनात स्वत: नामदेव पवार यांनीच पुढाकार घेऊन दीपावली स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव असलेले अशोक चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित करून आता शहर कार्यकारिणी लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली होती, तर इकडे पवार हे वॉर्डा-वॉर्डात जाऊन जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत; पण काही काही वॉर्डांत काँग्रेसचे कार्यकर्तेच नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. या संवादयात्रा कधी संपणार आणि शहर कार्यकारिणी कधी अस्तित्वात येणार याची कार्यकर्ते प्रतीक्षा करीत आहेत. अ‍ॅड. सय्यद अक्रम यांची कार्यकारिणी जंबो होती. नामदेव पवार यांची कार्यकारिणी किती मोठी राहणार अशी चर्चा आहे. आता संवादयात्रा संपवून पवार यांनी कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना कामाला लावले पाहिजे, आधीच विलंब झाला आहे. आणखी किती विलंब करणार अशी चर्चा होत आहे. प्रदेश काँग्रेसलाही आता औरंगाबाद शहर कार्यकारिणी अस्तित्वात यावी, असे वाटत असेल म्हणूनच अशोक सायन्ना यांनी लवकर कार्यकारिणी गठीत करण्याचे सूचित केले, असे मानले जात आहे.