शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

अल्प पेन्शनमध्ये जगायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:20 IST

औरंगाबाद : अल्प पेन्शनमुळे महागाईच्या दिवसात जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून पेन्शनधारकांनी बुधवारी शांती मोर्चा काढला.

औरंगाबाद : अल्प पेन्शनमुळे महागाईच्या दिवसात जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून पेन्शनधारकांनी बुधवारी शांती मोर्चा काढला. महागाई भत्त्यासह मासिक ७,५०० रुपये पेन्शन न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी मोर्चास हिरवा झेंडा दाखविला. शहागंज, चेलीपुरामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अल्प पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांना निवेदन सादर केले. त्यानंतर मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी तेथे जोरदार घोषणाबाजी केली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. मोर्चाचे रूपांतर छोटेखानी जाहीरसभेत झाले. ईपीएस-९५ निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष पी.पी. देशमुख, सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष देवकर, सल्लागार स.सो. खंडाळकर यांची यावेळी भाषणे झाली. मोर्चामध्ये विविध निमसरकारी संस्था, कंपन्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातूनही अल्पपेन्शनधारक मोठ्या संख्येने आले होते. रामचंद्र नवपुते, नीळकंठ वरकड, रामराव बोर्डे, हिरामण चव्हाण, चंद्रकांत पोतदार, निर्मला बडवे, माधुरी जोशी, पुष्पा चव्हाण, शारदा देवकर, पुष्पा काळे, कमल मते, शशिकला जोशी, अरविंद अवसरमोल, कांतराव मोदी, व्ही.आर. चव्हाण, जी.व्ही.गाडेकर, डी.के.पाटील, रमेश भालेराव, तेजराव मिरगे, धनसिंग परदेशी, अंगद सरवदे, टी.वाय. देशमुख, डी.एस. वाळेकर आदी मोर्चात सहभागी झाले होते.