शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

सहा वर्षात तुरीला सर्वाधिक भाव

By admin | Updated: April 12, 2015 00:55 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षीही अल्पपर्जन्यमान झाले आहे़ त्यामुळे तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यात गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षीही अल्पपर्जन्यमान झाले आहे़ त्यामुळे तुरीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़तुरीला गेल्या पाच ते सहा वर्षाच्या कालावधी नंतर सध्याच्या कालावधीत चांगला भाव आल्याने राज्यासह परराज्यातील दिवसाकाठी दहा हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे़गतवर्षी झालेली गारपीठ, त्यातच चालू वर्षात झालेले अल्प प्रर्जन्यमान यामुळे तुरीच्या उत्पादनाबरोबरच इतर पिकांच्याही उत्पादनात कमालीची घट झाली आहे़सध्या लातूर बाजारपेठेत बाजरी, गहू, ज्वारी, मका, हरभरा, तूर, करडई, सोयाबीन, सुर्यफुल, आदी पिकांची आवक सुरू आहे़लातूर बाजारपेठेत बाजरी १२८० ते १५०० रूपये, गहू १८०० ते ३१००,ज्वारी ११५० ते १४१०, ज्वारी रब्बी २२५१ ते २५००, मका १२३० ते १४००, तूर ६२०० ते ६७२५,उडीद ६२५० ते ६३७०, करडई २४८० ते २८२०, सोयाबीन ३२०० ते ३५६०,सुर्यफूल ३२०० ते ३४४१, या प्रमाणात प्रतिक्विंटल भाव आहे़सध्या तुरीची आवक चार हजार क्विंटल, सोयाबीन १० हजार क्ंिवटल,मका १२ हजार क्विंटल, करडई १०१ क्विंटल, सुर्यफुल २५४ क्विंटल,या प्रमाणात शेतीमालाची विक्रीसाठी आवक होत आहे़ गतवर्षी झालेली गारपीठ त्यानंतर चालू वर्षात झालेले अल्प पर्जन्यमान यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़ गतवर्षीच्या प्रमाणात एकूण उत्पादनापैकी २० टक्के तुरीची आवक सुरू झाली आहे़ यामध्ये परभणी,बीड, परळी,उमरगा, बार्शी, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील तुरीच्या उत्पादनाबरोबरच तुरीची आवक सुरू झाली आहे़ परंतु गतवर्षीच्या प्रमाणात तुरीची आवक कमी झाली असल्यामुळे तुरीच्या भावात कमालीची वाढ झाली आहे़ (प्रतिनिधी)