शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

गारपीटग्रस्तांच्या यादीत घोळ !

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

उमरगा : तालुक्यातील कोराळ येथील गारपीटग्रस्तांच्या यादीतून १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

उमरगा : तालुक्यातील कोराळ येथील गारपीटग्रस्तांच्या यादीतून १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली असून, प्रशासनाने नवीन यादी तयार करून त्यानुसार अनुदानाचे वाटप करावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोराळ येथील अनुदानाच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या येणेगूर शाखेत डकविण्यात आली आहे. परंतु, यातून गावातील १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. याबाबत दाळींबच्या तलाठ्याने ही चूक कृषी सहाय्यकाची असल्याचे सांगितले. याशिवाय बँकेच्या यादीत खाडाखोडही झाली असून, हस्तलिखित नावांचा समावेश करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांच्या नावात बदलही झाले आहेत. त्यामुळे यादीतील नावांची दुरूस्ती करून वगळलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करावीत. तसेच यास जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावर विलास भगत, इंद्रजीत निटुरे, व्यंकट साळुंके, दत्तू सुरवसे, नामदेव सगर, ज्ञानोबा माने, सिद्राम जंगाळे, पांडुरंग गायकवाड, सुनीता जाधव, शाम माडजे, लता सगर, सत्यवान गायकवाड आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)