शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बाजरी महोत्सवात कुलगुरूंनी केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:05 IST

बाजरी पिकाचे क्षेत्र वाढून उत्पादनाबरोबरच मूल्यवर्धन करून त्याची साखळी अधिक बळकट करणे आवश्यक आहे. बाजरी पिकाचे मूल्यवर्धन करून त्याचे ...

बाजरी पिकाचे क्षेत्र वाढून उत्पादनाबरोबरच मूल्यवर्धन करून त्याची साखळी अधिक बळकट करणे आवश्यक आहे. बाजरी पिकाचे मूल्यवर्धन करून त्याचे ग्राहकांच्या मनावर महत्त्व बिंबविणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठ आणि कृषी विभागाने एकत्र येऊन शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. असे रामेश्वर ठोंबरे यांनी सांगितले.

दिवसेंदिवस बाजरीचे क्षेत्र कमी होत असताना त्याचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने या पिकांचा समावेश पौष्टिक तृणधान्ये पीक म्हणून केला आहे. करंजी बाजरी पिकामध्ये लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे आदिवासी भागातील महिला, लहान मुले यांनी आपल्या आहारात समावेश केला आहे. यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. यावेळी डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधक डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. गजेंद्र जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, नानासाहेब कुंदे यांची उपस्थिती होती.