शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

कर्जमाफीसह हमीभावही हवाच!

By admin | Updated: June 24, 2017 23:33 IST

हिंगोली : मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी व हमीभावावरून रान पेटविले होते. शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरीही हमीभावाचे भिजत घोंगडे आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी व हमीभावावरून रान पेटविले होते. शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरीही हमीभावाचे भिजत घोंगडे आहे. त्यात शासन वेळ घालवत असल्याचे शेतकऱ्यांना वाटत असून कर्जमाफीबद्दल तेवढे समाधानी आहेत. भाजपने निवडणुकीतच कर्जमाफी आणि हमीभावाची ग्वाही दिली होती. तर आता त्यांचे सरकार आल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगली पिके आली. त्याला भाव नसल्याने शेतकरी संपापर्यंत प्रकरण चिघळले. त्यानंतर कर्जमाफी व हमीभाव हे दोन्ही प्रश्न सोडविण्याचे शासनाने आश्वासन दिल्यावर शेतकऱ्यांनी हमीभावासाठी व्यापाऱ्यांनाही सक्ती करावी, कायदा करावा अथवा स्वत: खरेदी करावी, असे मत मांडले. तर हमीभाव दिल्याशिवाय आणि कर्जप्रकरणाची प्रक्रिया सुलभ केल्याशिवाय हे आंदोलन यशस्वी म्हणता येणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटते.