शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

वानरांच्या टोळीचा गेवराई शहरात धुमाकूळ

By admin | Updated: May 24, 2014 00:53 IST

गेवराई: पाण्याच्या शोधात गेवराई शहरात आलेल्या वानरांच्या टोळीने व्यावसायिकांसह नागरिक हैराण झाले आहेत.

गेवराई: पाण्याच्या शोधात गेवराई शहरात आलेल्या वानरांच्या टोळीने व्यावसायिकांसह नागरिक हैराण झाले आहेत. महिला, लहानमुलांना वानरांच्या टोळीची भितीही वाटत आहे. ग्रामीण भागात सध्या नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या विहिरीही आटल्या असल्याने ते पिकांना पाणीही सोडत नाहीत. यामुळे ग्रामीण भागात वानरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात असलेले दहा ते बारा वानरांची टोळी शुक्रवारी गेवराई शहरात आली. या टोळीतील वानरे नागरिकांच्या घरावरून उड्या मारत आहेत. तसेच घरासमोरील रांजण, माठातील तसेच इतर भांड्यातील पाणीही पित आहेत. अचानक घरात वानर आल्याने कुटुंबियात भीती पसरत आहे. वानरांच्या टोळीने शिवाजी चौक, सावतानगर, संजयनगर, गजानन नगर, शास्त्री चौक येथील नागरिकांना हैराण केले आहे. वानरे हॉटेलच्या पत्र्यावर उघड्या मारत असल्याने व्यापारीही त्रस्त झाले आहेत. वानरे अनेकदा फळ विक्रेत्यांच्या गाड्यावरील फळावरही ताव मारतात. यामुळे व्यापार्‍यांचे नुकसान होत आहे. यामुळे वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मनोज जयस्वाल, उमेश मानधने, महावीर मडकर, गणेश नेवाळे यांनी केली आहे. (वार्ताहर)