शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाईत भूजल पातळी २५ टक्क्याने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:06 IST

औरंगाबाद: सातारा-देवळाई परिसर १२ महिने टँकरच्या पाण्यावर विसंबून असतो. यंदा जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील भूजल पातळी २५ टक्क्याने ...

औरंगाबाद: सातारा-देवळाई परिसर १२ महिने टँकरच्या पाण्यावर विसंबून असतो. यंदा जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील भूजल पातळी २५ टक्क्याने वाढली आहे. सातारा-देवळाईत यंदा जुलैपासूनच टँकरच्या फेऱ्या कमी झाल्या. सप्टेंबरमध्ये तर पावसाचे पाणी कॉलन्यात शिरले व परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले. परंतु दररोज खिशाला न परवडणाऱ्या भुर्दंडापासून सुटका मिळालेली आहे.

पुनर्भरणाचे महत्त्व कळले

परिसरात पाणी आडवा पाणी जिरवा ही सिंचनाची कामे देखील राबविण्यात आलेली आहे. कॉलनी व बंगला तसेच कॉम्प्लेक्सचे पावसात वाहून जाणारे पाणी बोअरवेलमध्ये पुनर्भरण केलेले आहे. कारण सातारा-देवळाईत पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटलेले आहे. त्यामुळे टँकरच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत.- अशोकराव तिनगोटे

पाणी जपूनच वापरा

१२ महिने परिसराला टँकरमुक्ती नाही, अशीच गणिते जुळविली जातात. परंतु यंदा पावसामुळे वॉटर लेव्हल २५ टक्क्याने वाढलेली आहे. त्या पाण्याचा गैरवापर टाळावा, भविष्यात ते तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे.

- डॉ. प्रशांत अवसरमल

आकडेवारी घेणे सुरू

पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शहरात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सातारा-देवळाईच्या बाजूला असलेल्या डोंगर असून, बहुतांश ठिकाणी पाणी अडविलेले आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झालेली आहे. चार महिन्याला वॉटर लेव्हल घेतली जाते. त्यामुळे महिना अखेर निरीक्षणातून आकडे स्पष्ट होतील.

- बी. एस. मेश्राम, (उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबाद विभाग)