शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

त्रुटींच्या पूर्ततेस हिरवा कंदिल!

By admin | Updated: April 20, 2016 23:56 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत अतिरिक्त गुरूजींचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावित आहे. असे असतानाच काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत अतिरिक्त गुरूजींचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावित आहे. असे असतानाच काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी कमी वर्गखोल्या दाखविल्यामुळे तब्बल ६५ पदे कमी झाली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ‘सीईओं’च्या सूचनेनुसार शिक्षण विभागाकडून शासनस्तरावर पाठपुरवा केल्यानंतर शासनाने संचमान्यतेतील त्रुटींच्या पूर्ततेस हिरवा कंदिल दिला आहे. तसा आदेशही प्राप्त झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किमान ८० ते ८४ पदे वाढणार आहेत. त्यामुळे ही बाब अतिरिक्त शिक्षकांसाठी दिलासादायक ठरणारी आहे.जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे त्याच गतीने शिक्षकही अतिरिक्त होत आहेत. परिणामी शिक्षण विभागाला सातत्याने अशा गुरूजींच्या आंदोलनाला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून शिक्षण विभागाने तातडीने संचमान्यता तयार करून शासनाला सादर केली. जणेकरून पदे वाढू अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागेल, हा या मागचा उद्देश. असे असतानाच शाळांची माहिती सॉप्टवेअरमध्ये भरताना काही मुख्याध्यापकांनी आहे त्या पेक्षा वर्ग खोल्यांची संख्या कमी दर्शविली. परिणामी शिक्षकांची पदे वाढण्याऐवजी ६५ ने कमी झाली. परिणामी अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न आणखी जटील बनला. ही बाब लक्षात आल्यानंतर सीईओंच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शासनस्तरावर याबाबत पत्रव्यवहार केला. तसेच प्रत्यक्ष भेटूनही सदरील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मंजुरी द्यावी, अशी विनंती केली होती. ही बाब लक्षात घेवून शासनाने अखेर संचमान्यतेतील त्रुटींची पूर्तता करण्यास हिरवा कंदिल दिला आहे. शिक्षण विभागाला १८ मार्च रोजी तसे पत्रही मिळाले आहे. सर्व प्रकारच्या त्रुटी दूर झाल्यानंतर जिल्ह्याला ६५ ते ६६ पदे वाढून मिळतील, असे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून माराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संचमान्यता एकत्रित केली जात होती. त्यामुळे शिक्षकांची पदे गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होत नव्हती. हा प्रश्न लक्षात घेवून शिक्षण विभागाकडून शासनस्तरावर पाठपुरवा करण्यात आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’मध्येही सदरील अडचण शिक्षणाधिकारी जगताप यांनी मांडली होती. त्यावर शासनाने याची दखल घेत मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांची संचमान्यता आता वेगेगवेगळी केली जाणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यासाठी वाढीव १९ पदे मंजूर होणार आहेत.