शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

हरभरा, गव्हाला किडीच्या प्रादुर्भावाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 22:43 IST

बीड गत आठवड्यातील कडाक्याच्या थंडीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे

राजेश खराडे बीडगत आठवड्यातील कडाक्याच्या थंडीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. मात्र, तापमान वाढल्याने ज्वारीची वाढ जोमात होऊ लागली आहे.रबी हंगामात यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून ज्वारीबरोबर हरभरा, गव्हावरील भर दिला आहे. अद्यापपर्यंतच्या अनुकूल वातावरणामुळे पिके जोमात आहेत. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, थंडी गायब झाली आहे. हरभऱ्याची वाढ जोमात होत असतानाच त्याला ढगाळ वातावरणामुळे घाटीअळीचा धोका निर्माण झाला असून, पाऊस पडल्यास निसवलेल्या गव्हाच्या लोंब्याचा रंग बदलून पांढरा पडण्याची शक्यता वाढली आहे. अधिकच्या थंडीमुळे आकसलेल्या ज्वारीची जोमाने वाढ होऊ लागली आहे. रबी हंगामातील पिके शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यानुसार त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. या संभाव्य किडीपासून संरक्षण होण्यासाठी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या प्रणालीचा वापर होणे गरजेचे आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे दुष्काळ धुवून निघाला. यंदा शेत शिवार पिकांनी फुलले आहेत. मात्र कीड नियंत्रणासाठी आता शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.