शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

हरभरा, गव्हाला किडीच्या प्रादुर्भावाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 22:43 IST

बीड गत आठवड्यातील कडाक्याच्या थंडीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे

राजेश खराडे बीडगत आठवड्यातील कडाक्याच्या थंडीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. मात्र, तापमान वाढल्याने ज्वारीची वाढ जोमात होऊ लागली आहे.रबी हंगामात यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून ज्वारीबरोबर हरभरा, गव्हावरील भर दिला आहे. अद्यापपर्यंतच्या अनुकूल वातावरणामुळे पिके जोमात आहेत. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, थंडी गायब झाली आहे. हरभऱ्याची वाढ जोमात होत असतानाच त्याला ढगाळ वातावरणामुळे घाटीअळीचा धोका निर्माण झाला असून, पाऊस पडल्यास निसवलेल्या गव्हाच्या लोंब्याचा रंग बदलून पांढरा पडण्याची शक्यता वाढली आहे. अधिकच्या थंडीमुळे आकसलेल्या ज्वारीची जोमाने वाढ होऊ लागली आहे. रबी हंगामातील पिके शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यानुसार त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. या संभाव्य किडीपासून संरक्षण होण्यासाठी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या प्रणालीचा वापर होणे गरजेचे आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे दुष्काळ धुवून निघाला. यंदा शेत शिवार पिकांनी फुलले आहेत. मात्र कीड नियंत्रणासाठी आता शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.