शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

शासकीय तंत्रनिकेतनबाबत पुनर्विचार करणार - वायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 00:30 IST

जालना : जालना येथील तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी या निर्णयावर पुनर्विचार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी येथे सांगितले.

जालना : जालना येथील तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी या निर्णयावर पुनर्विचार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी येथे सांगितले. जालना शहराजवळील तंत्रनिकेतनमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. मात्र, अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कायम राहिले पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे वायकर म्हणाले.जालना तंत्रिनकेतनमधील असुविधांबाबत विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. विद्यालयाची पाहणी करण्यासाठी वायकर गुरुवारी सकाळीच येथे पोहोचले. यावेळी आ. सतीश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी वायकर यांनी संपूर्ण परिसराची तसेच येथील वसतिगृहाची पाहणी केली. विद्यार्थ्यांनीही भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. तर प्रशासनाने पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यावर राज्यमंत्री खोतकर यांनीही डीपीसी निधीतून तरतूद करुन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात तंत्रनिकेतनच्या प्रशासनाने प्रस्ताव द्यावा आपण या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु , असे मंत्री वायकर म्हणाले. सहायक संचालक महेश शिवणकर, प्राचार्य एस. आर. नवले, बांधकाम विभागाचे अभियंता बेलापट्टे उपस्थित होते. (प्रतिनिधी)