शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गोदापात्र होतेय प्रदूषित

By admin | Updated: March 10, 2016 00:40 IST

वडीगोद्री : औरंगाबद-बीड, जालना-बीड राष्ट्रीय महामार्गावर शहागड तालुका अंबड येथील गावातून गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे.

वडीगोद्री : औरंगाबद-बीड, जालना-बीड राष्ट्रीय महामार्गावर शहागड तालुका अंबड येथील गावातून गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. मात्र कधीकाळी सुंदर व स्वच्छ असणाऱ्या पात्रात गावातील कचरा तसेच विधी साहित्य टाकले जात असल्याने पात्र प्रदूषित होत आहे. नदीला गटारीचे स्वरूप प्राप्त झाल्याने गेवराई शहरासह आसपासच्या परिसरात या प्रदूषित झालेल्या पात्रातूनच पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. शहागड हे दशक्रिया विधीसाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून नागरिक विधीसाठी येतात. पण मात्र दशिक्र या विधी झाल्यानंतर नदी बचाव अभियान हे त्यांच्याकडून कुठल्याही पध्दतीने स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे गोदापात्र असुरक्षित झाले आहे. गेवराई येथील शहरासाठी पाणी मिळण्यासाठी सध्या शहागड या बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. दरम्यान, परिसरात होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी गंगेतच टाकला जातो. रक्षा विसर्जनही या ठिकाणी केली जाते. गोदापात्रात आणून टाकली जाते. एवढेच नाही काही कपडेही या ठिकाणी सर्रास आणून टाकले जातात. याप्रमाणे पायात घालण्याची चप्पल ही या पात्रात आणूण टाकण्याची प्रथाच पडली आहे. दशक्रि या विधी करताना जेवणावळी पत्रावळी, द्रोण, प्लॅस्टीकचे ग्लास ही येथेच टाकले जातात. गावतले गटारीचे पाणी सुध्दा पाणी पात्रात सोडले जात असल्याचे चित्र नदीपात्रात दिसून येते. (वार्ताहर)