शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

कार्पोरेटला देता तशीच कर्जमाफी शेतकऱ्यांना द्या : भाकपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST

औरंगाबाद झोन, औरंगाबादचे उपमहाप्रबंधक यांना निवेदन देऊन केली आहे. मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांमध्ये लागोपाठच्या अवर्षण व दुष्काळी ...

औरंगाबाद झोन, औरंगाबादचे उपमहाप्रबंधक यांना निवेदन देऊन केली आहे.

मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांमध्ये लागोपाठच्या अवर्षण व दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचन सुविधांसाठी विशेषतः मोटार पाईपलाईन, पंपसेट, ठिबक, (ट्रॅक्टर) आदी प्रकारच्या दीर्घ मुदती कर्जाची परतफेड करता येईल इतके उत्पन्न होऊ शकले नाही.

जायकवाडी धरणामध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे सिंचनासाठी पाणीच उपलब्ध करून दिले नाही.

सन २००७ ते २०१४, २०१५ या कालावधीत जायकवाडी प्रकल्पातून सिंचनाच्या पुरेशा पाणी पाळ्या न दिल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आणि १५ मीटरपेक्षा जास्त खोल गेली. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठीचे कर्ज हे फेडणे दुरापास्त झाले.

कॉर्पोरेट क्षेत्राला दिलेल्या सवलतीप्रमाणे ५ टक्के रक्कम वसूल करुन परतफेड पूर्ण करावी आणि कर्ज खाते बंद करावे व शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर कॉ. राजन क्षीरसागर, काॅ. अभय टाकसाळ,

शिवाजी कदम, कॉ. ओंकार पवार, माणिकराव कदम,

कॉ. मितेष सुक्रे, मुरलीधर पायघन, बाळासाहेब हरकाळ,

मुंजाभाऊ लिपने यांच्या सह्या आहेत.