शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

मजुरांच्या कामाचा मोबदला तातडीने द्या

By admin | Updated: May 3, 2015 00:58 IST

जालना : मागेल त्याला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे

जालना : मागेल त्याला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कामावरील मजुरांना तातडीने त्यांच्या कामाचा मोबदला द्यावा, अशी सूचना मग्रारोहयोचे आयुक्त एम. शंकरनारायणन यांनी केली. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात १ मे रोजी आयोजित मग्रारोहयो कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुक्त एम. शंकरनारायणन म्हणाले की, गतवर्षात मोठ्या प्रमाणात विहिरी उभारण्यावर खर्च झालेला आहे. परंतु विहिरी भौतिकदृष्ट्या पूर्ण नाहीत. गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या कामाची देयके अदा करण्यात येत असून त्या तुलनेत सिंचन विहिरींच्या कामांची देयके अदा केली नसल्याचे आढळून येते. याबाबतही अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन विहिरींच्या कामांची देयके अदा करावीत, असेही शंकरनारायणन यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थित होती.