शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

मजुरांच्या कामाचा मोबदला तातडीने द्या

By admin | Updated: May 3, 2015 00:58 IST

जालना : मागेल त्याला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे

जालना : मागेल त्याला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कामावरील मजुरांना तातडीने त्यांच्या कामाचा मोबदला द्यावा, अशी सूचना मग्रारोहयोचे आयुक्त एम. शंकरनारायणन यांनी केली. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात १ मे रोजी आयोजित मग्रारोहयो कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुक्त एम. शंकरनारायणन म्हणाले की, गतवर्षात मोठ्या प्रमाणात विहिरी उभारण्यावर खर्च झालेला आहे. परंतु विहिरी भौतिकदृष्ट्या पूर्ण नाहीत. गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या कामाची देयके अदा करण्यात येत असून त्या तुलनेत सिंचन विहिरींच्या कामांची देयके अदा केली नसल्याचे आढळून येते. याबाबतही अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन विहिरींच्या कामांची देयके अदा करावीत, असेही शंकरनारायणन यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थित होती.