शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

घाटनांद्र्याच्या ग्रामीण बँकेत कर्मचाऱ्यांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:04 IST

घाटनांद्रा : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बऱ्याच महिन्यांपासून कर्मचारीच नसल्याने शेतकरी व ग्राहकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांची ...

घाटनांद्रा : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बऱ्याच महिन्यांपासून कर्मचारीच नसल्याने शेतकरी व ग्राहकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कोट्यवधीचा व्यवहार असलेली शाखा म्हणून घाटनांद्रा ही शाखा आहे. आमठाणा, देऊळगाव बाजार, केळगाव, धावडा, पेंडगाव, चारणेर यासह तेरा गावांचा कारभार या शाखेतून चालतो. घाटनांद्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून त्याचबरोबर व्यापारी, महिला व पुरुषांचे तीनशे बचत गटांचे काम या बँकेतून चालते. त्यात कर्मचारीच नसल्याने वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या ग्राहकांना पूर्ण दिवस बँकेत ताटकळत बसावे लागते.

सध्या बँकेमध्ये शाखा व्यवस्थापक व एक सहायक शाखा व्यवस्थापक कार्यरत असून बँकेत एक रोखपाल व एक लिपिक याप्रमाणे दोन जागा रिक्त आहेत. बँकेत रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी चेअरमन अशोक गुळवे, कचरू मोरे, शिवनाथ चौधरी, संतोष बिसेन, नागनाथ कोठाळे व शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे.

-----------

मुख्य शाखेकडे प्रस्ताव पाठविला

बँकेचे आमठाणा व घाटनांद्रा या ठिकाणी प्रत्येकी एक ग्राहक सेवा केंद्र असूनसुद्धा बँकेत ग्राहकांची दररोज मोठी गर्दी वाढलेली दिसत आहे. याविषयी शाखा व्यवस्थापक भरतकुमार भोई यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे रिक्त असलेल्या जागेची माहिती पाठविली आहे.