शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

बीड बायपासला आले कचरा डेपोचे स्वरूप

By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST

औरंगाबाद : सातारा बीड बायपास रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, रस्त्याने चालताना नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते. नगर परिषदेने परिसरातील कचऱ्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

औरंगाबाद : सातारा बीड बायपास रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, रस्त्याने चालताना नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते. नगर परिषदेने परिसरातील कचऱ्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायत असल्याने या ठिकाणी सेवा- सुविधा देण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते; परंतु आता नगर परिषदेच्या घोषणेनंतर परिसरातील सफाई, औषध फवारणी, रस्ते, दिव्याचे प्रश्न मार्गी लागतील असा नागरिकांचा समज होता; परंतु यापैकी कोणतीच कामे करण्यात आलेली नाहीत. परिसरातील हॉटेल व्यावसायिक व नागरिकही घरातील केरकचरा सरळ बीड बायपासवर आणून टाकतात. त्यामुळे बायपासला कचराकुंडीचे स्वरूप निर्माण झाले आहे. याच रस्त्यावर शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह असून, दुर्गंधी व डासांमुळे मुले सतत आजारी पडत आहेत. नाल्याची सफाई तात्पुरती करण्यात आली होती. नगर परिषदेला चावडा कॉम्प्लेक्स परिसर, आयप्पा मंदिर परिसरातील नागरिकांनी अनेकदा निवेदन देऊन बीड बायपासवरील तुंबलेला नाला मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.