शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

बीड बायपासला आले कचरा डेपोचे स्वरूप

By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST

औरंगाबाद : सातारा बीड बायपास रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, रस्त्याने चालताना नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते. नगर परिषदेने परिसरातील कचऱ्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

औरंगाबाद : सातारा बीड बायपास रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, रस्त्याने चालताना नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते. नगर परिषदेने परिसरातील कचऱ्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायत असल्याने या ठिकाणी सेवा- सुविधा देण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते; परंतु आता नगर परिषदेच्या घोषणेनंतर परिसरातील सफाई, औषध फवारणी, रस्ते, दिव्याचे प्रश्न मार्गी लागतील असा नागरिकांचा समज होता; परंतु यापैकी कोणतीच कामे करण्यात आलेली नाहीत. परिसरातील हॉटेल व्यावसायिक व नागरिकही घरातील केरकचरा सरळ बीड बायपासवर आणून टाकतात. त्यामुळे बायपासला कचराकुंडीचे स्वरूप निर्माण झाले आहे. याच रस्त्यावर शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह असून, दुर्गंधी व डासांमुळे मुले सतत आजारी पडत आहेत. नाल्याची सफाई तात्पुरती करण्यात आली होती. नगर परिषदेला चावडा कॉम्प्लेक्स परिसर, आयप्पा मंदिर परिसरातील नागरिकांनी अनेकदा निवेदन देऊन बीड बायपासवरील तुंबलेला नाला मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.