शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘त्या’ चौघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: September 20, 2014 00:28 IST

औरंगाबाद : सुरतजवळ रस्ता अपघातात औरंगाबादेतील मृत्युमुखी पडलेल्या स्वप्नील बाबूराव कदम, अरविंद जनार्दन पंडित, अनिल कांबळे व जनार्दन ससाणे या चौघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

औरंगाबाद : सुरतजवळ रस्ता अपघातात औरंगाबादेतील मृत्युमुखी पडलेल्या स्वप्नील बाबूराव कदम, अरविंद जनार्दन पंडित, अनिल कांबळे व जनार्दन ससाणे या चौघांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी (दि.१९) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्नील कदम, अरविंद पंडित यांच्या पार्थिवावर भावसिंगपुरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. भदन्त उपगुप्त महाथेरो, भन्ते संघपाल, भन्ते नागसेन यांनी बुद्धवंदना घेऊन धम्मदेसना दिली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, रिपाइंचे अ‍ॅड. गौतम भालेराव, मिलिंद शेळके, राष्ट्रवादीचे मनमोहनसिंग ओबेरॉय, कदीर मौलाना यांनी श्रद्धांजली वाहिली. बाबूराव कदम व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.