शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

शेतकरी समन्वय समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:58 IST

विविध मागण्यांसाठी शेतकरी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध मागण्यांसाठी शेतकरी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला.जुना जालना भागातील गांधीचमन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकºयांच्या पिकाला हमी भाव नसल्याने कवडीमोल दरात शेतमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे.आधीच दुष्काळाची दाहकता सोसत असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना शासनाकडून कुठलाच दिलासा मिळत नसल्याने शेतकºयांत संताप आहे. कर्ज काढून शेतकºयांना शेती करावी लागत आहे. आणि त्यातच निघालेल्या मालाला बाजारात योग्य भावच नसल्याने शेतकºयांनी काय करावे, असा प्रश्न शेतकºयांनी केला. यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांनी निषेध व्यक्त केला.शेतकºयांना बिनशर्त संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकºयांच्या शेतमालाला हमी देण्यात यावा, २०१६-१७ खरीप हंगामात झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, वीज पुरवठा सुरळीत करावा, शेतकºयांना वीजबिल माफ करावे, खडकपूर्णा धरणातील पाणी सिंचनासाठी सोडावे, २०१६-१७ चा पीकविमा मंजूर करण्यात यावा, शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर शेततळ्यासाठी प्लास्टीक पन्नी देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात करा, ५५ वर्षे वयाच्या शेतकºयांना पेन्शन देण्यात यावे, आणि समृध्दी महामार्गात ज्या शेतकºयांच्या जमिनी गेल्या त्यांना ५० वर्षांचे उत्पन्न गृहीत धरून मोबदला देण्यात यावा, बाधित शेतकºयांचे पुनर्वसन करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देण्यात आले.या मोर्चात तालुक्यातील वरूड नाव्हा, पिरकल्याण, वडगाव, वखारी, पत्रातांडा, नंदापूर, कडवंची, पानशेंद्रा, धारकल्याण, बोरखेडी, देवमूर्ती, सोमनाथ जळगाव, भिलपुरी, ब्राह्मणखेडा, आनंदवाडी, धावेडी, थार, अहंकार देऊळगाव, अंभोरेवाडी आदी गावांतील शेतकºयांनी मोर्चात सहभाग होता.