शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

जिंतुरात अन्नसुरक्षा योजना दलालांच्या घशात

By admin | Updated: February 24, 2016 23:57 IST

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी दलालांनाच अधिक होत आहे़

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी दलालांनाच अधिक होत आहे़ त्यामुळे ही योजना जिंतूर तालुक्यात तरी दलालांनीच घशात घातली असून, अन्नदाता शेतकरी मात्र अन्नधान्यापासून वंचित राहिला आहे़ जिंतूर तालुक्यात ६० हजार ७१९ शेतकऱ्यांना दरमहा २ हजार क्विंटल गहू व तांदळाचे वाटप होते़ परंतु, प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत हे धान्य पोहचत नाही़ तालुक्यातील १७० गावांमध्ये २०६ दुकानांद्वारे अन्नसुरक्षा योजनेतील धान्याचे वाटप केले जाते़ जिंतूर शहरात १ हजार १३३ कार्डधारक असून, ५ हजार ३५२ शेतकरी योजनेचा लाभ घेतात़ उर्वरित तालुक्यात ११ हजार ३४० कार्डधारक असून, ५५ हजार ३३७ शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत़ योजनेद्वारे ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वाटप केला जातो़ दरमहा साधारणत: १८०० क्विंटल गहू व १२०० क्विंटल तांदळाचे वाटप होत़े़ मात्र या योजनेचे फलित काय? हे गुलदस्त्यात आहे़ कारण तालुक्यातील अनेक शेतकरी लाभार्थी अजूनही योजनेच्या लाभापासून वंचित आहेत़ ज्या लाभार्थ्यांची नावे यादीत आहेत़ त्यांच्यापर्यंत धान्य पोहचत नाही़ परिणामी ही योजना स्वस्तधान्य दुकानदार व दलालांच्या फायद्याची ठरत आहे़ (वार्ताहर) (क्रमश:)