शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
4
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
5
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
6
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
7
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
10
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
11
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
12
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
13
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
14
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
15
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
16
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
17
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
18
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
19
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-पुणे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम घेतले काढून

By admin | Updated: July 13, 2017 01:04 IST

औरंगाबाद : औरंगाबादेतून पुण्याला जाताना अहमदनगर येथे उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी मराठवाडा विभागाकडे असलेली जबाबदारी दिल्ली मुख्यालयाने काढून घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादेतून पुण्याला जाताना अहमदनगर येथे उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी मराठवाडा विभागाकडे असलेली जबाबदारी दिल्ली मुख्यालयाने काढून घेतली आहे. ७५० कोटी रुपयांचे हे काम नाशिक विभागाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे येथील विभागावर मोठी नामुष्की ओढवली आहे. अहमदनगरच्या लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पाच ते सहा तासांचा अवधी नवीन उड्डाणपुलामुळे अर्ध्या तासाने घटणार आहे. नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दीड किलोमीटरचा रोड तयार करण्यासाठी डीपीआर करण्याची जबाबदारी स्थानिक एनएचएआयकडे देण्यात आली होती. हे काम पुणे विभागाकडे गेल्यामुळे येथील यंत्रणेवर अविश्वास दाखविल्याचा प्रकार घडला आहे. त्या पुलामुळे औरंगाबादमार्गे नगर ते पुण्याकडे जाणारी वाहने थेट शहराबाहेर जातील. नगरमधून सक्कर चौक ते चांदणी चौकादरम्यान सुमारे दीड किलोमीटरचा हा उड्डाणपूल असेल. या मॅकेनाईज्ड रोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे. वाहतूक थेट नगरबाहेर जाणार असल्याने औरंगाबाद-पुणे प्रवासाला लागणारा पाच ते सहा तासांचा अवधी अर्ध्या ते एक तासाने कमी होण्याचा अंदाज आहे. या मार्गाच्या डीपीआरसाठी एनएचएआयने तयारी सुरू केलेली असताना ते काम नाशिक विभागाकडे वर्ग झाले आहे.