शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सिकंदरपूरच्या फुलांचा सुगंध काश्मीरात

By admin | Updated: February 14, 2016 00:01 IST

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर तालुक्यातील सिकंदरपूरच्या एका महिला शेतकऱ्याने पॉलीहाऊस उभारून एक एकर गुलाब शेती केली आहे. व्हॅलेण्टाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांना अचानकपणे मागणी वाढली.

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर तालुक्यातील सिकंदरपूरच्या एका महिला शेतकऱ्याने पॉलीहाऊस उभारून एक एकर गुलाब शेती केली आहे. व्हॅलेण्टाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांना अचानकपणे मागणी वाढली. परिणामी, सिकंदरपूरच्या फुलांचा सुगंध दिल्ली, जम्मू काश्मीरच्या बाजारातही दरवळला आहे. येथून दररोज दोन हजार गुलाब पुष्प बाजारात विक्रीसाठी जात आहेत.१२ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सिंधुताई उगिले यांनी एक एकर शेतीवर गुलाबांची लागवड केली. याकामी त्यांचे पती दिलीप उगिले यांचीही त्यांना खंबीर साथ आहे. त्यामुळेच पॉलीहाऊसची ही शेती अत्यंत बहरात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथील फुले दिल्ली, जबलपूर, जम्मू काश्मीरच्या बाजारात विक्रीसाठी जात आहेत. २०१३ साली पॉलीहाऊस उभे करून २०१४ मध्ये गुलाबाची लागवड करण्यात आली. वर्षभरानंतर शेती चांगलीच बहरात आली. दररोज दीड ते दोन हजार फुलांचा सुगंध दरवळू लागला. हा सुगंध केवळ लातूरपर्यंत मर्यादित न राहता जम्मू काश्मीरपर्यंत गेल्याने या महिला शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.