शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
4
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
5
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
6
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
7
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
8
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
9
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
10
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
11
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
12
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
13
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
14
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
15
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
16
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
17
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
18
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
19
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
20
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार

आरटीई प्रवेश नोंदणीच्या पहिल्या दिवशीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:07 IST

पालकांसमोर अडचणींचा डोंगर औरंगाबाद : आरटीई प्रवेशाची २०२१ - २२ साठीची बुधवारपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात ६०३ ...

पालकांसमोर अडचणींचा डोंगर

औरंगाबाद : आरटीई प्रवेशाची २०२१ - २२ साठीची बुधवारपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात ६०३ शाळांतील ३६२५ जागांसाठी सुरू असलेल्या या प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातीलाच पालकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. पहिल्या दिवशी दुपारी ४ वाजल्यानंतर सुरू झालेल्या संकेतस्थळावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत २९५ जणांनी नोंदणी केली होती.

मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यास प्रवेश देण्यात येतो. २०२१ - २२ करिता अर्ज प्रक्रिया ३ ते २१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज भरताना पालकांनी काळजी घ्यावी. ज्या शाळांमध्ये प्रवेशाची मागणी अर्जामध्ये केली आहे. त्याच जागेवर ती शाळा सुरू असल्याची खात्री पालकांनी करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

--

गैरप्रकार थांबवण्याची मागणी

---

नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये बदल करून दोनपेक्षा अधिक शाळांसाठी नोंदणी केली जाते. सीबीएसई शाळेतील प्रवेशासाठी नामांकित शाळेजवळ राहण्याचे पालकांकडून खोटे भाडेकरार सादर होतात. त्याची पोलीस व महसूल विभागामार्फत चौकशी व्हावी. तसेच खोटे कागदपत्र दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठीची पुणे आणि कोल्हापूरसारखी यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी आरटीई पालक संघाकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे प्रशांत साठे यांनी केली आहे.