शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मिरची पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी लढविली नामी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:05 IST

घाटनांद्रा : पेरणीपासून ते पीक हातात येईपर्यंत शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी कायमच मेहनत घ्यावी लागते. पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी नामी ...

घाटनांद्रा : पेरणीपासून ते पीक हातात येईपर्यंत शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी कायमच मेहनत घ्यावी लागते. पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी नामी शक्कल लढवून वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करतात. असाच अनोखा प्रयोग घाटनांद्रा व धारला शिवारातील शेतकऱ्यांनी केला आहे. मिरची पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बांधावर जुन्या साड्यांचे कुंपण घातले आहे.

घाटनांद्रा व धारला परिसरातील शेतकऱ्यांनी कमी दिवसात जास्त उत्पन्न‌ देणारी मिरची लागवड केली आहे. सध्या हे पीक जोमात आले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांकडून शेतमालात जाऊन उपद्रव घालून नासधूस केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जागरण करीत पिकांचे संरक्षण करावे लागत आहे. अशातच काही शेतकऱ्यांनी मिरची पिकाला साडीच्या कुंपणाचा आधार घातला आहे. या अनोख्या प्रयोगाने मिरची, भाजीपाल्याचे संरक्षण होत असल्याचे शेतकरी उमेश सोनवणे, रऊफ शेख, संदीप बोरसे, प्रदीप बोरसे, बबन सोनवणे, पंडित काचोळे या शेतकऱ्यांनी सांगितले. साडी कुंपणाचे जुगाड वन्यप्राण्यांना पळवून लावण्यात आणि पिकांना वाचविण्यास उपयुक्त पडले आहे.

090621\datta revnnath joshi_img-20210609-wa0030_1.jpg

मिरची पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांचे जुगाड