शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मिरची पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी लढविली नामी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:05 IST

घाटनांद्रा : पेरणीपासून ते पीक हातात येईपर्यंत शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी कायमच मेहनत घ्यावी लागते. पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी नामी ...

घाटनांद्रा : पेरणीपासून ते पीक हातात येईपर्यंत शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी कायमच मेहनत घ्यावी लागते. पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी नामी शक्कल लढवून वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करतात. असाच अनोखा प्रयोग घाटनांद्रा व धारला शिवारातील शेतकऱ्यांनी केला आहे. मिरची पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बांधावर जुन्या साड्यांचे कुंपण घातले आहे.

घाटनांद्रा व धारला परिसरातील शेतकऱ्यांनी कमी दिवसात जास्त उत्पन्न‌ देणारी मिरची लागवड केली आहे. सध्या हे पीक जोमात आले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांकडून शेतमालात जाऊन उपद्रव घालून नासधूस केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जागरण करीत पिकांचे संरक्षण करावे लागत आहे. अशातच काही शेतकऱ्यांनी मिरची पिकाला साडीच्या कुंपणाचा आधार घातला आहे. या अनोख्या प्रयोगाने मिरची, भाजीपाल्याचे संरक्षण होत असल्याचे शेतकरी उमेश सोनवणे, रऊफ शेख, संदीप बोरसे, प्रदीप बोरसे, बबन सोनवणे, पंडित काचोळे या शेतकऱ्यांनी सांगितले. साडी कुंपणाचे जुगाड वन्यप्राण्यांना पळवून लावण्यात आणि पिकांना वाचविण्यास उपयुक्त पडले आहे.

090621\datta revnnath joshi_img-20210609-wa0030_1.jpg

मिरची पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांचे जुगाड