शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पावसाने दडी मारल्याने शेतकºयांची चिंंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:54 IST

भोकरदन तालुक्यात पंधरा ते वीस दिवसांपासुन पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यात पंधरा ते वीस दिवसांपासुन पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंंता वाढली आहे. या पावसाचा बाजारपेठेवर परिणाम झाला असून कृषीशी संबधित बाजारपेठेत अक्षरश: शुकशुकाट दिसत आहे़तालुक्यात सुरूवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पिकाची लागवड मृग नक्षत्रात करण्यात आली. त्यामुळे शेतकरी सुरूवातीला समाधानी होता. कारण मराठवाड्यात सर्वाधिक चांगली परिस्थिती भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात होती. त्यामुळे शेतकºयांनी पिकांसाठी लागणारा सर्व खर्च केला पीके सुध्दा चांगली जोमात असल्यामुळे शेतीतून निघणाºया उत्पादनाचे आकडेमोड शेतकरी करू लागले होते. परंतु, दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकºयांनी केलेला खर्च सुध्दा वाया गेला आहे.काही ठिकाणी मका हे पीक केवळ जनावरासाठी चारा म्हणून उपयोगात येणार आहे. तर सोयाबीन फुलोºयात असताना जागेवरच करपून जात आहे. मूग, उडीद या पिकेसुद्धा अशाच स्थितीत आहेत. केवळ मिरची व कपाशीचे पीक सध्या शेतात तग धरून उभे आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर कपाशीचे पीकदेखील हातचे जाईल, असे चित्र आहे.तालुक्यातील राजूर, हसणाबाद, तळेगाव, पिंपळगाव कोलते, रजाळा, निमगाव, मुठाड, कुंभारी, इब्राहिमपूर, आव्हाणा, मालखेडा, भोकरदन, सोयगाव देवी, केदारखेडा, सिपोरा बजार, दानापूर, वडशेद, देहेड, वाकडी, आन्वा, जळगाव सपकाळ, धावडा, वालसांवगी, पिपळगाव रेणुकाई, पारध या भागातील पीकानी माना टाकल्या आहेत.जलयुक्त शिवार योजनेची ज्या भागात कामे करण्यात आली व त्या गावाच्या परिसरात शेतकºयांच्या विहिरींचा पाणीसाठा चांगला आहे. या पाण्याच्या आधारावर शेतकरी आपली पिके जगवीत आहेत.बाजारपेठावर मोठा परिणामतालुक्यातील व्यापार हा केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी सुखी तर व्यापारी सुखी अशी सांगड ग्रामीण भागात आहे.गेल्या वीस दिवसापासून शेतकºयांनी होते नव्हते ते शेतात टाकून दिले. शिवाय पुढे काही हातात येईल यांची गॅरंटी नसल्यामुळे शेतकºयांनी आखडता हात घेत खरेदी बंद केली आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्वच बाजारपेठा ओस पडल्या आहेत. कृषी सेवा केंद्रावर या दिवसामध्ये गर्दी असायची आता तर एक ग्राहक दिसत नाही़