शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

पावसाने दडी मारल्याने शेतकºयांची चिंंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:54 IST

भोकरदन तालुक्यात पंधरा ते वीस दिवसांपासुन पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यात पंधरा ते वीस दिवसांपासुन पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंंता वाढली आहे. या पावसाचा बाजारपेठेवर परिणाम झाला असून कृषीशी संबधित बाजारपेठेत अक्षरश: शुकशुकाट दिसत आहे़तालुक्यात सुरूवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पिकाची लागवड मृग नक्षत्रात करण्यात आली. त्यामुळे शेतकरी सुरूवातीला समाधानी होता. कारण मराठवाड्यात सर्वाधिक चांगली परिस्थिती भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात होती. त्यामुळे शेतकºयांनी पिकांसाठी लागणारा सर्व खर्च केला पीके सुध्दा चांगली जोमात असल्यामुळे शेतीतून निघणाºया उत्पादनाचे आकडेमोड शेतकरी करू लागले होते. परंतु, दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकºयांनी केलेला खर्च सुध्दा वाया गेला आहे.काही ठिकाणी मका हे पीक केवळ जनावरासाठी चारा म्हणून उपयोगात येणार आहे. तर सोयाबीन फुलोºयात असताना जागेवरच करपून जात आहे. मूग, उडीद या पिकेसुद्धा अशाच स्थितीत आहेत. केवळ मिरची व कपाशीचे पीक सध्या शेतात तग धरून उभे आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर कपाशीचे पीकदेखील हातचे जाईल, असे चित्र आहे.तालुक्यातील राजूर, हसणाबाद, तळेगाव, पिंपळगाव कोलते, रजाळा, निमगाव, मुठाड, कुंभारी, इब्राहिमपूर, आव्हाणा, मालखेडा, भोकरदन, सोयगाव देवी, केदारखेडा, सिपोरा बजार, दानापूर, वडशेद, देहेड, वाकडी, आन्वा, जळगाव सपकाळ, धावडा, वालसांवगी, पिपळगाव रेणुकाई, पारध या भागातील पीकानी माना टाकल्या आहेत.जलयुक्त शिवार योजनेची ज्या भागात कामे करण्यात आली व त्या गावाच्या परिसरात शेतकºयांच्या विहिरींचा पाणीसाठा चांगला आहे. या पाण्याच्या आधारावर शेतकरी आपली पिके जगवीत आहेत.बाजारपेठावर मोठा परिणामतालुक्यातील व्यापार हा केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी सुखी तर व्यापारी सुखी अशी सांगड ग्रामीण भागात आहे.गेल्या वीस दिवसापासून शेतकºयांनी होते नव्हते ते शेतात टाकून दिले. शिवाय पुढे काही हातात येईल यांची गॅरंटी नसल्यामुळे शेतकºयांनी आखडता हात घेत खरेदी बंद केली आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्वच बाजारपेठा ओस पडल्या आहेत. कृषी सेवा केंद्रावर या दिवसामध्ये गर्दी असायची आता तर एक ग्राहक दिसत नाही़