शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कर्जाच्या तगाद्याने शेतकऱ्याने सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:07 IST

खंडाळा : डोक्यावर कर्जाचा डोंगर व त्या मानाने उत्पन्न कमी, यामुळे शेतकरी कल्याण बाबुराव मगर (४०) हे अडचणीत आले ...

खंडाळा : डोक्यावर कर्जाचा डोंगर व त्या मानाने उत्पन्न कमी, यामुळे शेतकरी कल्याण बाबुराव मगर (४०) हे अडचणीत आले होते. त्यातच खासगी कर्ज देणाऱ्यांनी तगादा लावल्यामुळे ते घर सोडून गेल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोणी खुर्द येथील कल्याण मगर हे शेतकरी २७ जानेवारी रोजी सायंकाळी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले. त्यांचा शोध कुटुंबीयांनी सर्वत्र घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. या वर्षी शेतात चांंगले उत्पन्न झाले नाही, त्यातच कर्ज देणाऱ्यांनी तगादा लावल्यामुळे पती निघून गेल्याचा आरोप त्यांची पत्नी वंदना कल्याण मगर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात २९ जानेवारी रोजी पती हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोइस बेग व शकुल बनकर हे पुढील तपास करीत आहेत.