शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

शेतकऱ्याला मिळेना वीजजोडणी..!

By admin | Updated: September 17, 2015 00:26 IST

भोकरदन : तालुक्यातील हसनाबाद जवळील रामनगर येथील शेतकरी अनंदा तोताराम कांबळे या शेतकऱ्याकडे रामनगर गट नं.२८ मध्ये पाच एकर जमीन आहे.

भोकरदन : तालुक्यातील हसनाबाद जवळील रामनगर येथील शेतकरी अनंदा तोताराम कांबळे या शेतकऱ्याकडे रामनगर गट नं.२८ मध्ये पाच एकर जमीन आहे. या शेतकरीला विशेष घटक योजनेमध्ये २०८ मध्ये विहिर मंजूर झाली होती. या शेतकरीने विहीर खोदकाम केलेले आहे. परंतू विहिरीत पाणीसाठा असूनही वीजजोडणी नसल्याने अडचण होत आहे.या लाभधारकाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी २००९ मध्ये वीज जोडण्यासंबंधी पत्र देण्यात आले. मात्र, या लाभधारकास २०११ ते १२ मध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत विद्युत पुरवठा मिळावा म्हणून पत्र देवूनही शेतकऱ्यास वीजपुरवठा मिळाला नाही. त्यानंतर २०११ मध्ये ग्रुप सॅन्क्शनमध्ये १० शेतकऱ्यांच्या यादीत ४६२० रू. अनामत भरूनही या शेतकऱ्याचे नाव वगळण्यात आले. याविषयी अनंदा तोताराम कांबळे सर्व संबंधित अधिकारी मिळून मला जाणूनबुजून त्रास देत आहेत. अभियंता कोलते म्हणाले, आठ शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा आमदारांनी सांगितल्याने जोडण्यात आला, कांबळे यांचे काम लवकरच करणार आहे. ठेकेदार घाडगे म्हणाले की वीज जोडणीसाठी साहित्य अपूर्ण होते. त्यामुळे वीजजोडणी करण्याचे राहून गेले येत्या आठ दिवसांत शेतकऱ्याच्या शेतात वीज जोडणी करण्यात येणार आहे.