शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सरकारच्या विकासकामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: November 2, 2015 00:17 IST

लातूर : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला एक वर्ष झाले आहे़ या कालावधीत सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत़ या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी,

लातूर : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला एक वर्ष झाले आहे़ या कालावधीत सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत़ या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी, अशा सूचना सर्वाजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी येथे केली़ भाजपाच्या वतीने भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब कांबळे होते़ मंचावर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, सुधीर धुत्तेकर, शैलेश गोजमगुंडे, मोहन माने, गुरुनाथ मगे, देवीदास काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारने वर्षभराच्या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख योजना आणल्या आहेत. त्यातच जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक प्रकल्प, तलाव आणि नद्यामध्ये जलसाठा वाढला आहे. कांही गावांचा भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्नही सुटला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्या योजनांची अंमबलबजावणीही सुरु आहे. या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवावी, असेही देशमुख यांनी आवाहन केले. कार्यक्रमास गीता गौड, स्वाती जाधव, सुवर्णा यलाले, सुरेखा पाटील, डॉ़राणी पुंड, सुबोध बेळंबे, अनिल शिंदे, लक्ष्मण शिंदे, अमोल पाटील, वसंत मदने आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. (प्रतिनिधी)